शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

सबकुछ मुंबई

By admin | Updated: May 23, 2017 06:55 IST

रविवारी रात्री अत्यंत थरारक सामन्यात अवघ्या एका धावेने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला नमवून मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा आयपीएल चषक पटकावला.

रविवारी रात्री अत्यंत थरारक सामन्यात अवघ्या एका धावेने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला नमवून मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा आयपीएल चषक पटकावला. विशेष म्हणजे यासह मुंबईने तीनवेळा आयपीएल ट्रॉफी पटकावणारा पहिला संघ असे बिरुदही मिळवले. त्याचप्रमाणे, पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या पुणेकरांनीही यावेळी क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. दखल घेण्याची बाब म्हणजे दोन्ही संघांनी सुरुवातीचा आणि शेवटचा सामना एकमेकांविरुद्ध खेळूनच यंदाच्या सत्राची सांगता केली. त्यात, हे दोन्ही संघ यंदा तब्बल चार वेळा भिडले. त्यामुळे यंदा स्पर्धेवर एकप्रकारे महाराष्ट्राची छाप पडली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मुंबईने सलामीचा सामना पुण्याविरुद्ध गमावल्यानंतर जबरदस्त सातत्य राखताना सलग सहा सामने जिंकून प्रतिस्पर्धी संघांना एकप्रकारे इशाराच दिला. यानंतर पुन्हा त्यांचा पराभव झाला तो पुण्याविरुद्धच. मात्र, यानंतर पुन्हा मुंबईकरांनी सलग तीन सामने जिंकत बाद फेरी निश्चित केली. अखेरचा साखळी सामना होईपर्यंत केवळ मुंबईनेच प्ले आॅफमधील स्थान निश्चित केले होते. तरी, पुण्याविरुद्धचे अपयश मात्र त्यांना सलत होते. पहिल्या क्वालिफायर सामन्यात पुन्हा पुण्याविरुद्ध पराभूत झाल्यानंतर एलिमिनेटर खेळावे लागलेल्या मुंबईने कोलकाताला चांगलाच दणका देत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत मात्र गेल्या तिन्ही पराभवाचे हिशेब चुकते करताना मुंबईने पुण्याला एका धावेने नमवून ट्रॉफी पटकावली. रोहित शर्माचे कल्पक नेतृत्वही लक्षवेधी ठरले. एकीकडे भारताचा कर्णधार विराट कोहली अपयशी ठरत असताना दुसरीकडे रोहितने शानदार नेतृत्व करून संघाला अव्वलस्थानी नेले. फिक्सिंगमुळे दोन वर्षांच्या बंदीला सामोरे गेलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्याऐवजी गुजरात लायन्स आणि पुणे संघ खेळले. आता पुढील वर्षी चेन्नई - राजस्थान यांचे पुनरागमन होणार असल्याने गुजरात - पुणे यांना कदाचित बाहेर व्हावे लागेल. मात्र या दोन्ही संघांनी चांगली छाप पाडली. गेल्यावर्षी गुजरात गुणतालिकेत अव्वल राहिले, तर यंदा पुणे उपविजेते ठरले. टी-२० क्रिकेट सुरुवातीला गोलंदाजांचा कर्दनकाळ समजले जात होते. परंतु, यंदाचा आयपीएल मुंबईने गोलंदाजांच्याच जिवावर जिंकला. टी-२०च्या निमित्ताने गोलंदाज अनेक प्रयोग करू लागले. यामुळे फलंदाजांची कसोटीही लागली.