शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आसनसोलला गेले भाजपाचे शिष्टमंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 01:07 IST

- हिंसाचारग्रस्त आसनसोल- राणीगंज गावात भाजपच्या चार सदस्यीय शिष्टमंडळाने प्रतिबंधात्मक आदेश धुडकावून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रविवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत भेट दिली. राम नवमीच्या मिरवणुकांवरून आसनसोल गावात हिंसाचार झाला होता.

कोलकाता  - हिंसाचारग्रस्त आसनसोल- राणीगंज गावात भाजपच्या चार सदस्यीय शिष्टमंडळाने प्रतिबंधात्मक आदेश धुडकावून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रविवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत भेट दिली. राम नवमीच्या मिरवणुकांवरून आसनसोल गावात हिंसाचार झाला होता.आसनसोल-राणीगंज (जिल्हा पश्चिम बुर्दवान) पट्ट्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला अपयश आल्याचा ठपका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी ठेवला. ते म्हणाले, आसनसोलमधील रामकृष्णपूर आणि धडकाच्या मदत शिबिरांना आम्ही भेट दिली आणि जे काही घडले ते चुकीचे होते, असे आम्हाला आढळले. राज्य सरकारचे हे अपयश आहे. लोकांनी शांतता पाळावी.’भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी तयार केलेले हे शिष्टमंडळ अहवाल देणार आहे. यात हुसेन यांच्याशिवाय भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्यसभेचे सदस्य ओम प्रकाश माथूर व पलामुचे खासदार व झारखंडचे माजी पोलिस महासंचालक विष्णू दयाळ राम व राज्यसभा सदस्य रुपा गांगुली होत्या. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BJPभाजपाnewsबातम्या