शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

वरिष्ठ महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा केव्हा होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST

दरम्यान, नोव्हेंबरपासून कोराेनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला. हळूहळू जनजीवन सुरळीत होऊ लागले. सार्वजनिक वाहतूकही सुरू झाली. अशा परिस्थितीत शिक्षणही ...

दरम्यान, नोव्हेंबरपासून कोराेनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला. हळूहळू जनजीवन सुरळीत होऊ लागले. सार्वजनिक वाहतूकही सुरू झाली. अशा परिस्थितीत शिक्षणही सुरू होईल, अशी अपेक्षा होती. अपेक्षेनुसार ते झालेही. मात्र, ज्या पद्धतीने सुरू झाले, त्याबाबत पालकही संभ्रमात पडले.

वास्तविक, प्रथम पदवी, पदव्युत्तरपासून प्राथमिकपर्यंतचे शिक्षण सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षण विभागाने शिक्षण सुरू करताना अजब तऱ्हा वापरलेली आहे. पहिले माध्यमिकचे नववी ते १२वीपर्यंतचे वर्ग सुरू केले, नंतर पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू केले. मात्र, पदवी, पदव्युत्तरचे वर्ग अजून सुरू करण्याचा मुहूर्त मिळालेला नाही.

सुदैवाने जिल्ह्यात पाचवी ते १२वीपर्यंतच्या एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झालेली नाही. शाळा व शिक्षकांनी कोराेनाबाबतचे नियम पाळल्याने ॲाफलाइन शिक्षण पुन्हा सुरळीत सुरू झाले. जर प्राथमिक व माध्यमिकचे वर्ग सुरळीत सुरू होऊ शकतात, तर पदवी-पदव्युत्तरपर्यंतचे का नाही, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जरी ऑनलाइन शिक्षण मिळत असले, तरी त्याला मर्यादा आहेत. थेअरीचे शिक्षण ॲानलाइन मिळू शकते. मात्र, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल्स करावे लागतात. ते ॲानलाइन कसे शक्य होऊ शकणार, शिवाय आता परीक्षाही दोन-तीन महिन्यांवर आलेल्या आहेत. सर्व अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’ लवकर करावा, अशी पालकांसह विद्यार्थ्यांचीही अपेक्षा आहे.