शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिरपूर जवळील तापी नदीपात्रात पडलेला ट्रक ५० दिवसांपासून पाण्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:00 IST

ट्रक मालकाचे दुर्लक्ष, ट्रक काढण्यासाठी यंत्रणा नाही

आॅनलाइन लोकमतशिरपूर, जि.धुळे: मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे गावाजवळील तापी पुलावरून ट्रक पाण्यात पडून ५० दिवस होत आहे़ घटनेच्या दुसऱ्या दिवशीच चालकाचे प्रेत तरंगतांना मिळून आले़ मात्र त्यानंतर संबंधित ट्रक मालकाने अत्याधुनिक यंत्र सामुग्री नसल्यामुळे ट्रक पाण्याबाहेर काढण्याकडे कानाडोळा केला़ दरम्यान, सध्या तापीनदी दुथडी भरून वाहत आहे़ त्यामुळे तो ट्रक अद्यापही पाण्याखालीच आहे़२० जून रोजी मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे गावाजवळील तापी पुलावरील मेंटल बींब तोडून शिरपूरकडून धुळ्याकडे जाणारा ट्रकचे टायर फुटले़ त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पाण्यात बुडाला आहे़ विशेषत: जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भातील अत्याधुनिक साधनसामुग्री नसल्यामुळे शोध घेता आलेला नाही़ घटनेच्या दुसºया दिवशी सायंकाळी उशिरा चालकाचे प्रेत तरंगतांना मिळून आले होते़ त्याच दिवशी ट्रक मालक सुध्दा घटनास्थळी दाखल झाला होता़ तेव्हा देखील तापी नदी दुथडी भरून वाहत होती़घटना घडल्यापासून तापी नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे पट्टीचे पोहणाऱ्यांनी देखील त्याकडे दुर्लक्ष केले़ कदाचित केवळ आता गाडीचाच सांगडा शिल्लक राहिलेला असेल, गाडीतील तांदुळ वाहून गेला असेल तसेच गाडी १४ टायरची असल्यामुळे जमिनीत अडकून पडली असावी़ पाणी वाहते असतांना पाण्याचा अधिक जोर आहे़

टॅग्स :Dhuleधुळे