शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

शिरपूर जवळील तापी नदीपात्रात पडलेला ट्रक ५० दिवसांपासून पाण्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:00 IST

ट्रक मालकाचे दुर्लक्ष, ट्रक काढण्यासाठी यंत्रणा नाही

आॅनलाइन लोकमतशिरपूर, जि.धुळे: मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे गावाजवळील तापी पुलावरून ट्रक पाण्यात पडून ५० दिवस होत आहे़ घटनेच्या दुसऱ्या दिवशीच चालकाचे प्रेत तरंगतांना मिळून आले़ मात्र त्यानंतर संबंधित ट्रक मालकाने अत्याधुनिक यंत्र सामुग्री नसल्यामुळे ट्रक पाण्याबाहेर काढण्याकडे कानाडोळा केला़ दरम्यान, सध्या तापीनदी दुथडी भरून वाहत आहे़ त्यामुळे तो ट्रक अद्यापही पाण्याखालीच आहे़२० जून रोजी मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे गावाजवळील तापी पुलावरील मेंटल बींब तोडून शिरपूरकडून धुळ्याकडे जाणारा ट्रकचे टायर फुटले़ त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पाण्यात बुडाला आहे़ विशेषत: जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भातील अत्याधुनिक साधनसामुग्री नसल्यामुळे शोध घेता आलेला नाही़ घटनेच्या दुसºया दिवशी सायंकाळी उशिरा चालकाचे प्रेत तरंगतांना मिळून आले होते़ त्याच दिवशी ट्रक मालक सुध्दा घटनास्थळी दाखल झाला होता़ तेव्हा देखील तापी नदी दुथडी भरून वाहत होती़घटना घडल्यापासून तापी नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे पट्टीचे पोहणाऱ्यांनी देखील त्याकडे दुर्लक्ष केले़ कदाचित केवळ आता गाडीचाच सांगडा शिल्लक राहिलेला असेल, गाडीतील तांदुळ वाहून गेला असेल तसेच गाडी १४ टायरची असल्यामुळे जमिनीत अडकून पडली असावी़ पाणी वाहते असतांना पाण्याचा अधिक जोर आहे़

टॅग्स :Dhuleधुळे