शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

शिरपूर जवळील तापी नदीपात्रात पडलेला ट्रक ५० दिवसांपासून पाण्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:00 IST

ट्रक मालकाचे दुर्लक्ष, ट्रक काढण्यासाठी यंत्रणा नाही

आॅनलाइन लोकमतशिरपूर, जि.धुळे: मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे गावाजवळील तापी पुलावरून ट्रक पाण्यात पडून ५० दिवस होत आहे़ घटनेच्या दुसऱ्या दिवशीच चालकाचे प्रेत तरंगतांना मिळून आले़ मात्र त्यानंतर संबंधित ट्रक मालकाने अत्याधुनिक यंत्र सामुग्री नसल्यामुळे ट्रक पाण्याबाहेर काढण्याकडे कानाडोळा केला़ दरम्यान, सध्या तापीनदी दुथडी भरून वाहत आहे़ त्यामुळे तो ट्रक अद्यापही पाण्याखालीच आहे़२० जून रोजी मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे गावाजवळील तापी पुलावरील मेंटल बींब तोडून शिरपूरकडून धुळ्याकडे जाणारा ट्रकचे टायर फुटले़ त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पाण्यात बुडाला आहे़ विशेषत: जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भातील अत्याधुनिक साधनसामुग्री नसल्यामुळे शोध घेता आलेला नाही़ घटनेच्या दुसºया दिवशी सायंकाळी उशिरा चालकाचे प्रेत तरंगतांना मिळून आले होते़ त्याच दिवशी ट्रक मालक सुध्दा घटनास्थळी दाखल झाला होता़ तेव्हा देखील तापी नदी दुथडी भरून वाहत होती़घटना घडल्यापासून तापी नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे पट्टीचे पोहणाऱ्यांनी देखील त्याकडे दुर्लक्ष केले़ कदाचित केवळ आता गाडीचाच सांगडा शिल्लक राहिलेला असेल, गाडीतील तांदुळ वाहून गेला असेल तसेच गाडी १४ टायरची असल्यामुळे जमिनीत अडकून पडली असावी़ पाणी वाहते असतांना पाण्याचा अधिक जोर आहे़

टॅग्स :Dhuleधुळे