शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

विषमुक्त शेती केल्यास खर्चात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:22 IST

शेतीतज्ञ डॉ.जी.एस. गिल : शिरपूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन

शिरपूर : येथे पाणी भरपूर आहे, मात्र शेती नियोजनाचा अभाव व रासायनिक खतांचा वापर अधिक असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही़ त्यासाठी स्वयंपाकावेळी फेकून देण्यात येणारे पाणी व शेणखताचा वापर केल्यास निश्चितच खर्च कमी होवून विषमुक्त शेती करता येईल, असे प्रतिपादन पंजाब येथील शेतीतज्ञ डॉ़जी़एस़ गिल यांनी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. त्यांनी शिरपूर पॅटर्नबद्दलही गौरवोदगार काढले.बुधवारी १३ रोजी येथील पटेल आॅडिटोरीयम हॉलमध्ये उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्यात ‘विषमुक्त शेती’ विषयावरील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन, शिसाका व्हाईस चेअरमन दिलीप पटेल, के़डी़पाटील, भूमाता ब्रिगेडच्या मनिषा निकम-टिळेकर, माधुरी गुजराथी, डॉ़आऱएल़जैन, राजेश मारवाडी, राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते़डॉ.गिल हे विषमुक्त शेती व विषमुक्त अन्न ही संकल्पना हाती घेवून काम करीत आहे़ शेतकऱ्यांचा लागवड खर्च ५० टक्के कमी करून उत्पादन २० ते २२ टक्के वाढविणे, जमीन सुपिक कशी राहील, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले़ तसेच कच्चे शेणखत शेतात न टाकता त्यावर प्रक्रिया करावी. त्यामुळे असा प्रयोग केल्यास प्रत्येक शेतकरी घरच्या घरी शेणखताचा कारखाना तयार करू शकतात़ शेतीत नवनवीन उपक्रम राबवून शेतकºयांनी स्वत: त्याविषयी संशोधन करून डॉक्टर व्हावे़ तयार केलेले उत्पन्न स्वत:च विकले पाहिजे, व्यापाºयांना त्या मालाचा भाव करण्याची संधी देवू नका़ जेणेकरून शेतकºयांना अधिक लाभ मिळू शकतो़, असे डॉ.गिल यांनी स्पष्ट करून सांगितले.शेतात विभिन्नता आणा, वेगवेगळे पीक घ्या, मातीची प्रत टिकवा, शक्यतोवर कॅश क्रॉपकडे अधिक लक्ष द्या़ रासायनिक खतांचा अधिक मात्रा मारल्यामुळे शेती खराब होत असल्याचे सांगून कमी खर्चात चांगले पीक व उत्पन्न देखील चांगले येईल, असेही डॉ.गिल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन एस़व्हीक़े.एम़, एऩएम़आय़एम़ एस़ संचलित सावळदे येथील स्कूल आॅफ अ‍ॅग्रिकल्चर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी व भूमाता ब्रिगेड शाखा शिरपूरच्यावतीने हा शेतकरी मेळावा घेण्यात आला़ सुत्रसंचालन राजेश मारवाडी यांनी केले़

टॅग्स :Dhuleधुळे