शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

लौकी येथील नरबळीप्रकरणी तब्बल 15 वर्षानंतर खुनाचा गुन्हा

By admin | Updated: May 2, 2017 17:56 IST

न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई

 शिरपूर,दि.2 - तालुक्यातील लौकी शिवारातील एका शेतातील विहिरीत सतत पाणी असावे म्हणून पाटील बंधूंनी नरबळीचा प्रकार करून गावातीलच एका युवकाला ढकलून मारल्याची घटना घडल्यामुळे तब्बल 15 वर्षानी त्या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लौकी गावात आदिवासी भील समाजाची विधवा महिला (फिर्यादी) रेकडीबाई बुधा भील (60) राहत़े गावातील आबा राघो पाटील व बापू राघो पाटील यांचे लौकी गावाजवळील नदीकिनारी शेत आह़े त्या शेतातील विहिरीस सतत पाणी रहावे म्हणून त्यांनी नरबळीचा प्रकार केला होता. 15 वर्षापूर्वी फिर्यादी महिलेचा भाऊ शिवा रामसिंग मोरे-भील यास विहिरीत ढकलून दिले होते. या संशयित आरोपींनी त्यावेळी पोलिस ठाण्यात संगनमत करून अपघाती मृत्यु दाखविला होता़ दरम्यानच्या काळात पाटील बंधूंच्या धमकीमुळे त्या वृध्द महिलेस गाव सोडावे लागले होत़े त्यामुळे सदर महिला सांगवी येथे राहत होती़ पाटील बंधूंना वृध्द महिला सांगवी गावात असल्याचे कळाले, तिने पुन्हा या संदर्भातील केस उचल करू नये म्हणून पुन्हा पाटलांनी 21 जानेवारी 2016 रोजी तिच्या झोपडीवर जावून जातीवाचक शिवीगाळ केली़ तसेच गावातील चौकीत जीवंत जाळून टाकण्याची धमकी दिली होती. याबाबत महिलेने शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतरही गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशान्वये 2 मे रोजी पाटील बंधूंविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.