शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात २५ हजार मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 16:40 IST

सरकारने २ लाख २७ हजार मेट्रिक टन खताला मंजुरी दिली आहे. त्यातील २५ हजार मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध झाले आहे. 

औरंगाबाद : प्रशासकीय पातळीवर खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. यंदा जिल्ह्यातून ३ लाख मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी आली आहे. सरकारने २ लाख २७ हजार मेट्रिक टन खताला मंजुरी दिली आहे. त्यातील २५ हजार मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध झाले आहे. 

 पुढील महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने रासायनिक खत पुरवठ्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात रासायनिक खताचा सरासरी वापर १८७६८२ मे. टन एवढा आहे. रब्बी हंगामातील ३७०३३ मे. टन खताचा साठा शिल्लक आहे. जिल्हा कृषी विभागाने यावर्षी रासायनिक खताची किती आवश्यकता आहे, याची तालुकानिहाय आकडेवारी मागविली होती. त्यानुसार ३०४७४० मे. टन खताची मागणी  नोंदविली होती.

सरकारने जिल्ह्यातील रासायनिक खताचा सरासरी वापर लक्षात घेऊन खरीप हंगामासाठी २२७३०० मे. टन रासायनिक खत पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. त्यातील २५२६० मे. टन खताचा पुरवठाही झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६२२९३ मे. टन रासायनिक खत उपलब्ध आहे. शासनाने मंजूर केलेल्यामध्ये युरिया ९९१९० मे. टन, डीएपी १७७९०, एसएसपी/टीएसपी २६७७९, एमओपी १२३०१, एकूण संयुक्त खते ७१२४० मे. टन एवढी आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील ४ वर्षांपासून खताचा तुटवडा जाणवला नाही. यंदाही खरीप हंगामात रासायनिक खत मुबलक प्रमाणात उपलब्ध राहील, असे नियोजन करण्यात आले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र