शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

तावखेड्यात होतोय अशुध्द पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 21:34 IST

जिल्हा परिषद सदस्या सुनिता सोनवणे यांनी वेधले लक्ष

धुळे : धमाणे गटातील तावखेडा प्र.न. येथे पाणी पुरवठा योजनेअंतर्गत तापी नदी पात्रातून पाणी शुध्दीकरण न करता साचलेल्या पाण्यातून अशुद्ध पाणी गावकऱ्यांना पिण्यासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांची प्रकृती खराब होत असून घसा दुखण्याच्या तक्रारी वाढत आहेत़ सध्या कोरोना या विषाणूमुळे जनता भयभीत झाली आहे. अश्या परिस्थितीत त्यांना तात्काळ शुद्ध पाणी पुरवठा करावा, अशी मागणी धमाणे गटातील जिल्हा परिषद सदस्या सुनिता शानाभाऊ सोनवणे यांनी केली आहे़धमाणे ते लोहगाव रस्ता ग्रामसडक योजनेतून झालेला आहे. त्याचे काम अतिशय निक्रुष्ट पध्दतीने झालेले आहे़ हे काम पुर्ण करण्यात २ वर्ष लागले त्यात साईट पट्ट्या देखील भरलेल्या नाहीत व यात ७०० ते ८०० मिटर काम अपुर्ण आहे़ या संदर्भात गावकºयांनी तक्रारही केलेली आहे़ या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते़ रस्त्याची दुरुस्ती ठेकेदार करीत नाही तोपर्यंत ठेकेदाराला अनामत रक्कम देवू नये अशीही मागणी त्यांनी केली़सर्व गटात जे काम मंजूर केलेले असेल ते रद्द करण्यात यावे आणि तो निधी देशात सुरु असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसाठी खर्च करायला हवा़ सध्या त्याची गरज असल्याची भूमिका सुनिता सोनवणे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे व्यक्त केली आहे़माझ्या गटात या अगोदर विकासाची कामे मिळण्यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे़ मात्र, माझ्या गटात कुठलेच काम दिले गेलेले नाही़ इतर ठिकाणी मात्र कामे मंजूर केली गेली आहेत़ माझा गट आदिवासी राखीव आहे़ म्हणून दिले गेलेले नाही का, असा सवालही उपस्थित करण्यात आलेला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे