शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

निमगुळ येथे शेतकरी आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 22:16 IST

कर्जबाजारीपणा : गावात व्यक्त होतेय हळहळ

ठळक मुद्देनिमगुळ येथील होता शेतकरीगळफास घेऊन संपविले जीवनगावात व्यक्त झाली हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ येथील अल्पभूधारक शेतकरी वसंत तुकाराम (धुडकू) बागल (६०) यांनी गळफास घेतला़ ही घटना बुधवार १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी राहत्या घरी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास घडली़ वसंत बागल उर्फ तात्या हे एका पायाने अपंग होते़ आपल्या तीन ते चार एकर शेतीवर तीन मुलींचा विवाह, एका मुलाला शिक्षण देवून पत्नीसह आपला प्रपंच चालवित होते़ सतत दुष्काळी परिस्थितीतून त्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला़ पावसाच्या हुलकावणीमुळे येणाºया उत्पन्नाचा अंदाज नव्हता़ त्यात डोक्यावर कर्जाचा बोझा असल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे़ त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे़ दरम्यान, श्रावण महिना सुरु झाला आहे़ बागल यांच्या घरी कानबाई मातेची प्रतिष्ठापना होणार होती़ पण, त्यातच मरण्याअगोदर बागल यांनी राहत्या घराच्या भिंतीवर काडीने कोरुन ‘माता मला माफ कर’ असे लिहून ठेवले असल्याचे समोर आले आहे़ या घटनेमुळे निमगुळ गावात हळहळ व्यक्त होत आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा