शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

शिरपूर फॅक्टरी स्फोटात बेपत्ता कामगाराचा शोध दुस-या दिवशीही सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 22:59 IST

दोघा मंत्र्यांकडून पाहणी, चौकशीचे दिले आदेश

शिरपूर : वाघाडी-बाळदे गावांदरम्यान असलेल्या केमिकल फॅक्टरीत  अचानक झालेल्या स्फोटात १३ जण ठार झाले असून दुसºया दिवशी उशिरापर्यंत बेपत्ता कामगाराचा शोध घेण्याचे काम सुरू होते़ दरम्यान, सदर फॅक्टरीतील केमिकल्स तातडीने तेथून हलवून अन्य ठिकाणी ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी प्रशासनाला दिल्यात़ याप्रकरणी गुन्हा दाखल झाला़ घटनेच्या दुसºया दिवशी म्हणजेच रविवारी सकाळपासून पुन्हा बेपत्ता कामगारांचा शोध मोहिमेला सुरूवात झाली़ जेसीबी मशिनद्वारे कंपनीतील जळीत झालेला लोखंडी अवशेष बाजूला करण्याचे काम सुरू होते़ कंपनीच्या लिफ्टजवळ काम करीत असलेला केमिस्ट दुर्गेश विश्वास मराठे (२३) रा़वाघाडी याचा शोध घेण्याचे काम सुरू होते़ मात्र सायंकाळ उशिरापर्यंत मिळून आला नव्हता़ या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १३ पैकी ७ जण हे कंपनीतील कामगार तर उर्वरीत ६ जण हे बाहेरील वसाहतीतील कुटुंबातील आहेत़ जखमी ७२ पैकी ४६ हे कंपनीतील कामगार तर उर्वरीत २६ हे बाहेरील आहेत़  कंपनीत स्फोट झाल्यानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) २ पथक दाखल झाले असून यात ७ अधिकारी व ६५ जवान आहेत़ मदत कार्य करतांना पथकातील चार जवान विजय साहेबराव दाभाडे, सोनल प्रल्हाद चौधरी, किरण आसाराम धनगर व निलेश मोराणकर असे चार जवान जखमी झाले आहेत़ सदर केमिकल्स अन्य जागी हलवून त्यांचा पंचनामा झाल्यानंतर कंपनीचे अधिकारी भिवंडी येथे  केमिकल्स नेणार असल्याचे कंपनीचे टेक्निकल डायरेक्टर डॉ़संजय वाघ यांनी सांगितले़ या स्फोटाच्या घटनेमागे काही घातपात तर नाही ना, या शक्यतेची पडताळणी करण्यासाठी एटीएसचे पथक माहिती घेत आहे़ घटनास्थळी काय चाललं आहे याची पहाणी करण्यासाठी तरूणाईसह अनेकांनी रस्त्यालगत मोठी गर्दी केली आहे़ विविध विभागाचे अधिकारी व पोलिस प्रशासन ठाण मांडून आहेत़मंत्र्यांकडून भेट आणि चौकशीचे आदेशवाघाडी, ता. शिरपूर येथील रासायनिक कंपनीत शनिवारी सकाळी झालेल्या स्फोटाची सर्वंकष, सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार चौकशी करण्यात येईल. या स्फोटातील दोषींची गय केली जाणार नाही. मदत व बचाव कार्य सुरू असून त्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. वाघाडी येथील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला, तर ५० जखमी आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. महाजन, अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल रविवारी सकाळी धुळे जिल्हा दौºयावर आले होते. त्यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. धुळ्यातही भेटमंत्री महाजन, मंत्री रावल यांनी धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात जावून वाघाडी येथील दुर्घटनेतील जखमींची भेट घेवून त्यांची विचारपूस केली. 

टॅग्स :DhuleधुळेShirpurशिरपूर