शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

२ वर्षापासून पथदिवे बंद असल्याने अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 22:11 IST

प्रभाग १६: श्रीराम नगरातील नागरिकांची समस्या ; नगरसेवकांचे दुर्लक्ष

धुळे : येथील मिल परिसर भागातील श्रीराम नगरात वीज वितरण कंपनीच्या पोलवर पथदिवे केवळ शोभेचा ठरत आहे़ त्यामुळे येथील रहिवाशांना तब्बल दोन वर्षापासून अंधाराचा सामना करावा लागत आहे़ मनपा व स्थानिक नगरसेवकांनी वेळीच लक्ष देऊन नागरिकांची समस्या सोडवावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे़शहरातील मिल परिसर भागातील प्रभाग क्रमांक सतरा मधील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ या परिसरातील अनेक ठिकाणी गटारीची स्वच्छता झालेली नाही़ पावसाचे पाणी रस्त्यावर येवून साचते़ त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ याच परिसरातील सार्वजनिक शौचालयाची वेळेवर स्वच्छता केली जात नाही़ त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होते़ येथील काही भाग दाटवस्तीचा आहे़ त्यामुळे वेळीच स्वच्छता होण्याची गरज असतांना होत नसल्याने नागरिकांनी व्यक्त केली आहे़ श्रीराम नगरातील एका किराणा दुकाना समोरील पोल क्र.सी.आर ८५ वरील पथदिवा दोन वर्षापासून बंद पडला आहे़ तसेच याठिकाणी पावसाचे पाणी साचते़ त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अडचणी सामोरे जावे लागते़ पथदिवा बदलविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा केला़ मात्र अद्याप दखल घेण्यात आलेली नाही़त्यामुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे़ महापालिका तातडीने भागात सर्व्हेक्षण करून जुने पथदिवे बदलून नवीन एलईडी पथदिव्यांचा बसविण्याची मागणी होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे