शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मध्यपूर्वेतील तणावामुळे तेलाचे दर वाढल्यास संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 14:08 IST

इराण-इराक टेन्शन : देशाच्या अर्थकारणावर पडसाद उमटल्यास देशाची सुध्दा होरपळ होऊ शकते, परिणामी विचार करण्याची आवश्यकता

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भारताची आर्थिक स्थिती इराक-इराणच्या तणावामुळे नाजूक होत आहे़ परिणामी मध्यपूर्र्वेतील तणावामुळे तेलाचे दर वाढल्यास अर्थव्यवस्था आणखीच अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ जगाच्या अर्थकारणावर पडसाद उमटल्यास भारताची सुध्दा यात होरपळ होऊ शकते, असा अंदाज आहे़इराण हा सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न, विचारधारेने बळकट आणि शस्त्रसिध्द असा देश आहे़ तेलामुळे तो जगाच्या अर्थकारणावर प्रभाव टाकतो़ आखाती देशामध्ये शियांचे साम्राज्य उभे करण्याची व्यूहरचना इराणच्या राज्यकर्त्यांनी दोन दिवसांपासून केली़ येमेनपासून लेबनॉन, सिरीया, इराक अशा देशांमध्ये इराणचा थेट प्रभाव निर्माण करण्यात सुलेमानींचा वाटा महत्वाचा होता़ इसिसला थोपविण्याची कामगिरी त्यांनी बजावली होती़ ही बाब देशाच्या पातळीवर महत्वपूर्ण ठरत आहे़आर्थिक मंदिचा फटका शक्यविकसनशील बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदार अधिक निवडक असतील. आशियामधील आर्थिक मंदी या वर्षाच्या अखेरीस जोरात पडू शकेल आणि पुढील वसुली अधिक हळूहळू होईल, असा विश्वास आहे.सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प केंद्राने सादर करायला हवा़ पेट्रोलियम पदार्थ हे जीएसटीमध्ये आणायला हवे़ अपारंपारीक उर्जेची साधनांकडे सर्वाधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे़- देवेंद्र विसपुते, प्राध्यापकआंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष केंद्रीत केल्यास कोणत्याही दोन देशांचे युध्द होता कामा नये़ कोणताही प्रश्न हा चर्चेतून, संवादातून सोडविता येऊ शकतो़ काही परिस्थिती उदभवल्यास केंद्राने तशी तरतूद करुन ठेवावी़- लक्ष्मीचंद आसिजा, धुळे

चायनाच्या वस्तू देशातील बाजारपेठ काबिज करण्याचा प्रयत्न करीत आहेत़ तर इराक-इराणच्या वादाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली तर पेट्रोलजन्य पदार्थावर परिणाम जाणवेल़ केंद्राने दखल घ्यावी़- अनिल खैरनार, धुळे

टॅग्स :Dhuleधुळे