शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

धुळ्यात खान्देशस्तरीय काँग्रेस चिंतन शिबिराचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 22:52 IST

आव्हान पेलण्यासाठी सज्ज व्हा : माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे प्रतिपादन

ठळक मुद्देसमारोपाच्या शेवटी सहभागी असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शिबिरार्थींमध्ये सांघिक चर्चा घडवून आणण्यात आली़ त्यातून येणाºया काळात पक्षाची व आपली दिशा काय असेल? पक्षातून कोणते कार्य केले जाईल, याचा कृती आराखडा तयार करण्यात आला़ त्यातून जिल्हानिहाय  समन्वयकाची नेमणूक करण्यात आली़ 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चिंतन शिबिरातून उत्तम कार्यकर्त्याला प्रोत्साहन दिले जाते़ तर होणाºया चुका नजरेस आणून त्या दुरुस्त करण्याची संधी मिळते़ अशा शिबिरामुळे पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होते़ विरोधकांची आव्हाने परतवून लावण्यासाठी धुळे जिल्ह्यासह खान्देशात काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सक्षम आहेत़ मात्र, त्याकरीता कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा प्रत्येक माणसांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे़ असे आवाहन माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी धुळ्यात व्यक्त केले़ धुळे तालुक्यातील नकाणे गावाजवळील दुलारी गार्डन येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षांतर्गत राजीव गांधी पंचायती राज संघटनेच्यावतीने पंचायती राज कार्यकर्ता चिंतन शिबिर गेल्या दोन दिवसांपासून सुरु होते़ या शिबिराचा समारोप गुरुवारी झाला़ त्यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले़ यावेळी  पंचायत राज संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी गगनदिप सिंग, विभागीय संयोजक योगेंद्र पाटील, माजी मंत्री हेमंत देशमुख,  माजी खासदार बापू चौरे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत, नाशिक जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावीत, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती नूतन पाटील, कल्पना राजपूत, विलास बिरारीस, रजनिकांत कड, लहू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, भगवान गर्दे, बाजीराव पाटील, डॉ़ दरबारसिंग गिरासे, किरण अहिरराव, बापू खैरनार, शिरीष सोनवणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हर्षल साळुंके यांच्यासह चिंतन शिबिरात धुळ्यासह नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार येथील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ माजी मंत्री पाटील म्हणाले, चिंतन शिबीरामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यात चैतन्य निर्माण झाले़ त्यांच्या मनगटात बळ निर्माण करण्याचे काम झाले़ 

टॅग्स :Dhuleधुळेcongressकाँग्रेस