शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

बाधितांना मनपाच्या कोविड सेंटर दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:34 IST

महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शनिवारी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना संर्दभात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकील जिल्हाधिकारी ...

महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शनिवारी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना संर्दभात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकील जिल्हाधिकारी संजय यादव, महापाैर चंद्रकांत सोनार, जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, स्थायी समिती सभापती संजय जाधव, सभागृह नेते राजेंद्र पाटील, उपमहापाैर कल्याणी अंपळकर, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. सुरवातील खासदार डाॅ. सुभाष भामरे यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

जिल्हाधिकारी संजय यादव मार्गदर्शन करतांना म्हणाले की, कोरोना विषाणूची तिव्रता काळानुसार बदलत आहे. पुर्वी ३ ते ४ दिवसात लक्षणे दिवसायची आता अचानक तीव्र लक्षणे दिसून येतात. त्यामुळे सध्या ही लक्षणे जीवघेणे ठरत आहे. मात्र पुर्वी प्रमाणे नागरिक कोरोना गांभीर्याने घेतांना दिसून येत नाही. पुर्वीचे काेरोना बाधित रूग्ण व सध्याचे बाधित रूग्णांमध्ये फरक आहे. त्यामुळे कोरोना विरूध्दचे युध्द आपल्याला लढायची तयारी करायला हवी असे जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले.

प्रास्ताविक करतांना आयुक्त अजिज शेख म्हणाले की, गत काळात आपण कोरोना विरूध्द आपन चांगले काम केले. त्यामुळे कोरोना नियंत्रणात येवू शकला. परंतू सध्या बाधितासोबत मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची बाब चिंताजनक आहे. काेरोना नियंत्र णासाठी मनपा हद्दीत ९ स्वॅब कलेक्शन सेंटर कार्यान्वित केले आहे. तसेच मनपाचे ७ खाजगी रूग्णालयांमध्ये ४ असे एकून ११ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. नागरिकांनी देखील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला साथ द्यावी असे आवाहन आयुक्त अजिज शेख यांनी केले.