शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

ऐन पावसाळ्यात गावासाठी पाण्याचा टँकर, सगळ्यांनाच पावसाची आतुरता

By अतुल जोशी | Updated: July 14, 2023 17:46 IST

जिल्ह्यात जून अखेर १४४ गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या.

धुळे : जुलैचा दुसरा आठवडा झाला तरी अद्याप धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे काही गावांना पाणी टंचाईची समस्या अजुनही भासत असून, शिंदखेडा तालुक्यातील धावडे गावासाठी गुरूवारपासून पाण्याचा टॅकर सुरू झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण व पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात जून अखेर १४४ गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. मात्र, यातील उर्वरित तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला असल्याने, १३ जुलै अखेरपर्यंत आता फक्त ७५ गावांसाठीच विहिरी अधिग्रहित केलेल्या आहेत. त्यामुळे या गावांना पाण्याची समस्या भेडसावत नाही. मात्र, जुलै महिना अर्ध्यावर आला तरीही पावसाने कृपादृष्टी दाखवली नाही. त्यामुळेच, बळीराजा चिंतेत आहे, तर सर्वसामान्य गावकरीही पाण्यासाठी वणवण करत आहेत. त्यामुळेच, जिल्हा परिषदेने पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. 

टॅग्स :WaterपाणीDhuleधुळेRainपाऊस