शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

२४ दिवसात ६१ टक्के रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 18:53 IST

१ ते २४ आॅगस्ट - ४ हजार ९२ रूग्ण आढळले

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. आतापर्यंत पाच हजार ३७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णांपैकी १ ते २४ आॅगस्ट या कालावधीत ६१ टक्के रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.दरम्यान, आॅगस्ट मध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत. तसेच मृत्यू व नवे बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाणही सर्वाधिक आहे.२४ दिवसात ३ हजार २७६ रुग्ण झाले बरे१ ते २४ आॅगस्ट या २४ दिवसांच्या काळात जिल्ह्यातील तब्बल ३ हजार २७६ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.४ हजार ९२ रुग्णांना कोरोनाचा संसर्गगत २४ दिवसात ४ हजार ९२ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ७ हजार ३०६ इतकी झाली आहे. आॅगस्ट महिन्यात बाधित रुग्णांमध्ये ५६ टक्के रुग्णांची भर पडली आहे.१०७ रुग्णांचा मृत्यूसोमवार अखेर जिल्ह्यातील २१५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी आॅगस्ट महिन्यातच १०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण उपचारासाठी उशिरा दाखल होत असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचे हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे यांचे म्हणणे आहे. बरेच रुग्ण आजारपणाच्या दुस?्या आठवड्यात रुग्णालयात येत आहेत त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.एकूण कोरोनामुक्त - ५३७९१ ते २४ आॅगस्ट - ३२७६ कोरोनामुक्त (६१ टक्के)एकूण पॉझिटिव्ह - ७३०६१ ते २४ आॅगस्ट - ४०९२ पॉझिटिव्ह (५६ टक्के)एकूण मृत्यू - २१५१ ते २४ आॅगस्ट - १०७ मृत्यू (४९. टक्के)