शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

२४ दिवसात ६१ टक्के रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 18:53 IST

१ ते २४ आॅगस्ट - ४ हजार ९२ रूग्ण आढळले

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. आतापर्यंत पाच हजार ३७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णांपैकी १ ते २४ आॅगस्ट या कालावधीत ६१ टक्के रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.दरम्यान, आॅगस्ट मध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत. तसेच मृत्यू व नवे बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाणही सर्वाधिक आहे.२४ दिवसात ३ हजार २७६ रुग्ण झाले बरे१ ते २४ आॅगस्ट या २४ दिवसांच्या काळात जिल्ह्यातील तब्बल ३ हजार २७६ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.४ हजार ९२ रुग्णांना कोरोनाचा संसर्गगत २४ दिवसात ४ हजार ९२ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ७ हजार ३०६ इतकी झाली आहे. आॅगस्ट महिन्यात बाधित रुग्णांमध्ये ५६ टक्के रुग्णांची भर पडली आहे.१०७ रुग्णांचा मृत्यूसोमवार अखेर जिल्ह्यातील २१५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी आॅगस्ट महिन्यातच १०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण उपचारासाठी उशिरा दाखल होत असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचे हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे यांचे म्हणणे आहे. बरेच रुग्ण आजारपणाच्या दुस?्या आठवड्यात रुग्णालयात येत आहेत त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.एकूण कोरोनामुक्त - ५३७९१ ते २४ आॅगस्ट - ३२७६ कोरोनामुक्त (६१ टक्के)एकूण पॉझिटिव्ह - ७३०६१ ते २४ आॅगस्ट - ४०९२ पॉझिटिव्ह (५६ टक्के)एकूण मृत्यू - २१५१ ते २४ आॅगस्ट - १०७ मृत्यू (४९. टक्के)