शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

‘वाडी’तून १२०० क्यूसेक विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 23:09 IST

शिंदखेडा : वाडीशेवाडी मध्यम प्रकल्पात ९५ टक्के तर अमरावती धरणात ९६ टक्के जलसाठा

शिंदखेडा : तालुक्यात बुराई नदीवरील वाडीशेवाडी मध्यम प्रकल्प व मालपूर येथील अमरावती नदीवरील अमरावती धरण हे दोन्ही प्रकल्प तालुक्यासाठी महत्वपूर्ण प्रकल्प असून आतापर्यंत हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. मात्र, यावर्षी वाडी प्रकल्प ९५ टक्के तर अमरावती प्रकल्प ९६ टक्के भरल्याने येथील शेतकरी सुखावला आहे. सध्या तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे पिकात मोठ्या प्रमाणात पाणी असून पिकाचे नुकसान होत आहे.तालुक्याला वरदान ठरणारे व ६० टक्के तालुक्याची जीवनदायिनी ठरलेले बुराई नदीवरील वाडीशेवाडी धरण अद्याप भरले नव्हते. ते यावेळी ९५ टक्के भरले आहे. या प्रकल्पाची पूर्ण जलाशय पातळी समुद्र सपाटीपासून २७५.५५ मीटर असून बुधवारी पाणी साठा २७६.३० एवढा म्हणजे ९५.८१ टक्के जलसाठा झाला आहे.बुराई डॅम १०० टक्केसाक्री तालुक्यातील बुराई डॅम शंभर टक्के भरल्याने त्यातून ८३८ क्यूसेस पाणी सांडव्याद्वारे नदीपात्रातून वाडीशेवाडी धरणात येत असल्याने या धरणाचा एक दरवाजा ०.२५ मीटरने उचलला असून त्यातून १२०० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.अमरावती मध्यम प्रकल्पाची पूर्ण जलाशय पातळी २२५.७० मी. असून १८ रोजी पाणी पातळी २२५.६० मी. इतकी म्हणजे ९६ टक्के झाली आहे. तरी वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस झाल्यास धरणाचे गेट उघडण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.१० मंडळात सरासरी ओलांडलीयावर्षी पावसाने दमदार हजेरी लावत १० मंडळामध्ये सरासरी ओलांडली असून शिंदखेडा व वर्षी मंडळ हजार एम.एम.च्या जवळपास पोहोचण्याच्या मार्गावर आहे. यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे