शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

ट्रिपल सीट चालकांना आवरणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:38 IST

उस्मानाबाद शहरात ग्रामीण भागातून अनेकजण व्यवसाय, रोजगारासाठी मोठ्या संख्येने येत असतात. गावातून येतेवेळी एका दुचाकीवरील ट्रिपल सीटचे प्रमाण अधिक ...

उस्मानाबाद शहरात ग्रामीण भागातून अनेकजण व्यवसाय, रोजगारासाठी मोठ्या संख्येने येत असतात. गावातून येतेवेळी एका दुचाकीवरील ट्रिपल सीटचे प्रमाण अधिक दिसून येते. तसेच शहरातही अनेक तरुण, तरुणी ट्रिपल सीट दुचाकी दामटीत असल्याचे आढळून येते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजमाता जिजाऊ चौक, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, नेहरू चौक या परिसरात अनेक दुचाकीस्वार ट्रिपल सीट प्रवास करीत असतात. या भागात वाहतूक शाखेच्यावतीने कारवाईची माेहीम राबविण्यात येते.

वाहन चालकांना वाहतूक नियमांची शिस्त लागावी यासाठी शहर वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई केली जात आहे. मागील आठ महिन्यांच्या कालावधीत २ हजार ३८३ दुचाकीस्वारांवर कारवाई करून ४ लाख ७६ हजार हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. असे असतानाही वाहनचालकांना नियमांचे पालन केले जात नाही.

दुचाकीचालकांनो हे नियम पाळा

वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळा.

दारु पिऊन वाहन चालवू नका.

विना हेल्मेट वाहन चालवू नका.

विरुद्ध दिशेने वाहन चालवू नका.

वेगाने वाहन चालवू नका.

धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नका.

तर पाचशे रुपयांचा दंड

ट्रिपल सीट २०० रुपये दंड

विरुद्ध दिशेने वाहन चालविणे २०० रुपये दंड

मोबाईलवर बोलत वाहन चालविणे २०० रुपये दंड

विना हेल्मेट प्रवास २०० रुपये दंड

वाहन परवाना नसणे ५०० रुपये दंड

परवाना सोबत न बाळगणे २०० रुपये दंड

कोट...

दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यास २०० रुपये दंड करण्यात येत आहे. दुसऱ्या वेळेस नियमाचे उल्लंघन केल्यास २०० रुपये दंड आकारण्यात येतो. त्याचबरोबर वाहन परवाना रद्द करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात येतो. कारवाईची मोहीम सुरूच आहे.

इक्बाल सय्यद, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा