शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे-फडणवीसांनी राजीनामा देण्याचा प्रश्न येताेच कुठे? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

By बाबुराव चव्हाण | Updated: May 11, 2023 17:33 IST

सर्व कायदेशीर बाबींचे पालन करून आमचं शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले.

धाराशिव - आपल्या पक्षाचे आमदार साेबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर कायदेशीर मार्गाने आमचे सरकार अस्तित्वात आले. सर्वाेच्च न्यायालयानेही गुरूवारी त्यावर शिक्कामाेर्तब केले. त्यामुळे आमच्या सरकारने राजीनामा देण्याचा प्रश्न येताेच कुठे? अशा शब्दात भाजपाचे प्रदेधाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विराेधकांवर घणाघात केला. तसेच राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे त्यांनी स्वागत केले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे गुरूवारी जिल्हा दाैर्यावर आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजीतसिंह ठाकूर हेही उपस्थित हाेते. बावनकुळे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर त्यांच्यास शिवसेना पक्षातील आमदारांनी अविश्वास दाखविला. आपलेच आमदार आपल्यासाेबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर स्वत: ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्याच्या हिताच्या दृष्टिकाेनातून हे पद फारकाळ रिक्त ठेवता येत नाही. त्यामुळे सर्व कायदेशीर बाबींचे पालन करून आमचं शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले. कायदेशीर मार्गाने आलेल्या या सरकारवर विराेधक नेहमी ‘खाेके सरकार’ म्हणून टिका करीत हाेते. एवढेच नाही तर आमच्या सरकारच्या विराेधात उध्दव ठाकरे सर्वाेच्च न्यायालयात गेले हाेते. या सत्तासंघर्षावर गुरूवारी सर्वाेच्च न्यायालयाने आपला महत्वपूर्ण निकाल दिला. निकालात निरीक्षणे काहीही नाेंदविली असली तरी एकनाथ शिंदे हे कायदेशीर पद्धतीनेच मुख्यमंत्री झाले आहेत, यावर शिक्कामाेर्तब केल्याचे सांगत न्यायालयाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOsmanabadउस्मानाबाद