शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

शिंदे-फडणवीसांनी राजीनामा देण्याचा प्रश्न येताेच कुठे? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

By बाबुराव चव्हाण | Updated: May 11, 2023 17:33 IST

सर्व कायदेशीर बाबींचे पालन करून आमचं शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले.

धाराशिव - आपल्या पक्षाचे आमदार साेबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर कायदेशीर मार्गाने आमचे सरकार अस्तित्वात आले. सर्वाेच्च न्यायालयानेही गुरूवारी त्यावर शिक्कामाेर्तब केले. त्यामुळे आमच्या सरकारने राजीनामा देण्याचा प्रश्न येताेच कुठे? अशा शब्दात भाजपाचे प्रदेधाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विराेधकांवर घणाघात केला. तसेच राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे त्यांनी स्वागत केले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे गुरूवारी जिल्हा दाैर्यावर आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजीतसिंह ठाकूर हेही उपस्थित हाेते. बावनकुळे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर त्यांच्यास शिवसेना पक्षातील आमदारांनी अविश्वास दाखविला. आपलेच आमदार आपल्यासाेबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर स्वत: ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्याच्या हिताच्या दृष्टिकाेनातून हे पद फारकाळ रिक्त ठेवता येत नाही. त्यामुळे सर्व कायदेशीर बाबींचे पालन करून आमचं शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले. कायदेशीर मार्गाने आलेल्या या सरकारवर विराेधक नेहमी ‘खाेके सरकार’ म्हणून टिका करीत हाेते. एवढेच नाही तर आमच्या सरकारच्या विराेधात उध्दव ठाकरे सर्वाेच्च न्यायालयात गेले हाेते. या सत्तासंघर्षावर गुरूवारी सर्वाेच्च न्यायालयाने आपला महत्वपूर्ण निकाल दिला. निकालात निरीक्षणे काहीही नाेंदविली असली तरी एकनाथ शिंदे हे कायदेशीर पद्धतीनेच मुख्यमंत्री झाले आहेत, यावर शिक्कामाेर्तब केल्याचे सांगत न्यायालयाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOsmanabadउस्मानाबाद