शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

उस्मानाबादेत स्वाईन फ्ल्यूचा तिसरा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 17:30 IST

मागच्या १० दिवसांत या आजाराने दोन महिलांचा बळी घेतलेला आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग वेगाने पसरत चालला आहे़ मागच्या १० दिवसांत या आजाराने दोन महिलांचा बळी घेतलेला आहे. आज लोहारा तालुक्यातील जेवळी येथील एका महिलेचा याने मृत्यू झाला़

जेवळी येथील एक ६० वर्षीय महिला पंधरा दिवसांपूर्वी ताप, सर्दी, खोकल्याने त्रस्त झाली होती़ या महिलेस १० सप्टेंबर रोजी उमरगा येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ दरम्यान, त्यांच्यात स्वाईन फ्ल्यूची लक्षणे दिसून आल्याने १३ सप्टेंबर रोजी पुणे येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ याठिकाणी उपचार सुरु असताना २५ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने लक्ष देऊन जेवळी गावात तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़ दरम्यान, स्वाईन फ्ल्यूने आजवर जिल्ह्यात तीन महिलांचा बळी घेतला आहे़ उमरगा तालुक्यातील कोळसूर, लोहारा तालुक्यातील जेवळी व तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी येथील एक, अशा तीन महिला या संसर्गाने मृत्यूमुखी पडल्या आहेत़

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूOsmanabadउस्मानाबादHealthआरोग्य