शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 20:53 IST

शेतक-यांना उस गेल्यापासून १४ दिवसाच्या आत बिल देण्यात यावे

उस्मानाबाद : चालू वर्षातील गाळप हंगामातील उसाला एफआरपी प्रमाणे दर द्यावा, या मागणीसाठी तालुक्यातील वाघोली येथील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ 

‘शेतकऱ्यांच्या उसाला एफ़आऱपी़ नुसार हमीभाव मिळालाच पाहिजे़ पशुंच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा केलेच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा, शेतकरी संघटनेचा विजय’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला होता

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले की, शेतक-यांना उसाचे बिल हे जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील साखर कारखाने १७०० रुपयाप्रमाणे उचल देत आहेत़ परंतु एफआरपीप्रमाणे ही रक्कम २२०० ते २३०० रुपये होते़ शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे एक रक्कमी रक्कम साखर कारखान्यांनकडून मिळाली पाहिजे़ शेतक-यांना उस गेल्यापासून १४ दिवसाच्या आत बिल देण्यात यावे, जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडल्याने प्रतिहेक्टरी ५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशीही मागणी यावेळी लावून धरली होती़ तसेच कांद्याला प्रतिक्विंटल ५०० रुपये दर देण्यात यावा, उस्मानाबाद, लोहारा तालुक्याचा मंजूर पीक विमा वितरीत करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़ मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला

यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, धनाजी पेंदे, तानाजी पाटील यांच्यासह वाघोली येथील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़

टॅग्स :agitationआंदोलनOsmanabadउस्मानाबादSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना