शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

निकष ठेवा बाजूला, आधी दुष्काळ जाहीर करा; शेतकरी पुत्रांची आक्रमक मागणी

By चेतनकुमार धनुरे | Updated: September 1, 2023 13:17 IST

'पिके करपून गेली आहेत. पण शासन २१ दिवसाचा खंड, नियम, निकषाच्या चौकटीत वेळ घालवत आहे.'

कळंब (जि. धाराशिव) : संपुर्ण ऑगस्ट कोरडा गेलाय, यात खरीपातील प्रमूख पीक होरपळून गेलेय. यामुळे नियमाच्या आडकाठी घालत नव्हे तर सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या या मागणीसाठी कळंब येथे शेतकरी पुत्रांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

कळंब तालुक्यातील ६८ हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पीक होरपळत आहे. पावसाच्या बाबतीत जून असातसाच केला. जुलै रिमझिम पावसाचा ठरला. ऑगस्ट तर जवळपास कोरडाच.यामुळे पिके करपून गेली आहेत. यातच शासन २१ दिवसाचा खंड, नियम, निकषाच्या चौकटीत वेळ घालवत आहे.

यामुळे शेतकऱ्यांना सरसकट प्रतिहेक्टरी मदत द्यावी, नियम व अटी लादू नयेत या मागणीसाठी वाळलेल्या सोयाबीनचे काड सोबत घेत कळंब येथील तहसील कार्यालयासमोर शेतकरी पुत्रांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यात शुभम राखुंडे, भिमा हगारे, शशिकांत पाटील, प्रतिक गायकवाड, विपूल देशमुख, गोकुळ घोगरे, अमर मडके, अशोक जगताप, विठ्ठल यादव यांनी धनंजय ताटे आदी शेतकरी सहभागी झाले आहेत. या आंदोलनास आ. कैलास पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा श्रीधर भवर, शिवसेनेचे दिपक जाधव आदींनी भेट देत पाठींबा दिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद