शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

आठशे गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST

उस्मानाबाद : मागील पाच वर्षांपासून पर्यावरणीय प्रदूषण टाळण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या बेंबळी येथील ग्रामसेवा ग्रुपच्या वतीने यंदा गावातील आठशेहून ...

उस्मानाबाद : मागील पाच वर्षांपासून पर्यावरणीय प्रदूषण टाळण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या बेंबळी येथील ग्रामसेवा ग्रुपच्या वतीने यंदा गावातील आठशेहून अधिक गणेशमूर्तींचे संकलन करून, विधिवत विसर्जन करण्यात आले.

बेंबळी येथील ग्रामसेवा ग्रुपच्या वतीने मागील पाच वर्षांपासून वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, आरोग्य शिबिर, तसेच गणेशोत्सवात विसर्जनासाठी गावातील गणेशमूर्तींचे संकलन केले जाते. यंदा रविवारी गणेश विसर्जन दिनी गावातील मल्लिकार्जुन मंदिर येथे गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्रावर गावातील घरगुती आठशे गणेशमूर्ती व विविध गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले, तसेच विसर्जनाच्या वेळी पाणी प्रदूषण होऊ नये, यासाठी निर्माल्याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. संकलित केलेल्या आठशेहून अधिक गणेशमूर्ती उमरेगव्हाण शिवारात असलेल्या मोठ्या खदाणीच्या जलसाठ्यात विसर्जित करण्यात आल्या.