शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

आठशे गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST

उस्मानाबाद : मागील पाच वर्षांपासून पर्यावरणीय प्रदूषण टाळण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या बेंबळी येथील ग्रामसेवा ग्रुपच्या वतीने यंदा गावातील आठशेहून ...

उस्मानाबाद : मागील पाच वर्षांपासून पर्यावरणीय प्रदूषण टाळण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या बेंबळी येथील ग्रामसेवा ग्रुपच्या वतीने यंदा गावातील आठशेहून अधिक गणेशमूर्तींचे संकलन करून, विधिवत विसर्जन करण्यात आले.

बेंबळी येथील ग्रामसेवा ग्रुपच्या वतीने मागील पाच वर्षांपासून वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, आरोग्य शिबिर, तसेच गणेशोत्सवात विसर्जनासाठी गावातील गणेशमूर्तींचे संकलन केले जाते. यंदा रविवारी गणेश विसर्जन दिनी गावातील मल्लिकार्जुन मंदिर येथे गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्रावर गावातील घरगुती आठशे गणेशमूर्ती व विविध गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले, तसेच विसर्जनाच्या वेळी पाणी प्रदूषण होऊ नये, यासाठी निर्माल्याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. संकलित केलेल्या आठशेहून अधिक गणेशमूर्ती उमरेगव्हाण शिवारात असलेल्या मोठ्या खदाणीच्या जलसाठ्यात विसर्जित करण्यात आल्या.