शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्य व्हॉलिबॉल संघाच्या कर्णधारपदी उस्मानाबादच्या निर्भय देशमुखची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 16:38 IST

आंध्रप्रदेशातील बुचिरेडीपलंम (जि. नेल्लोर) येथे होणाऱ्या १४ वर्षाखालील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत निर्भय राज्य संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

ठळक मुद्देनिवडण्यात आलेल्या संघाचे लातूर येथे सराव शिबीर झाले.

उस्मानाबाद : येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील निर्भय संजय देशमुख याची महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. आंध्रप्रदेशातील बुचिरेडीपलंम (जि. नेल्लोर) येथे होणाऱ्या १४ वर्षाखालील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत निर्भय राज्य संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

सासवड येथे पार पडलेल्या १४ वषार्खालील राज्यस्तरीय मुलांच्या व्हॅलीबॉल स्पर्धेत उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलचा संघ प्रथम आला होता. या संघातील निर्भय संजय देशमुख, ऋषिकेश डोंगरे यांची राज्य मुलांच्या संघात निवड झाली होती. तसेच मुलींच्या संघात याच विद्यालयातील श्रध्दा मसने हिची निवड झाली होती. निवडण्यात आलेल्या संघाचे लातूर येथे सराव शिबीर झाले. या सराव शिबिरानंतर महाराष्ट्राच्या मुलांच्या संघ कर्णधारपदी निर्भय संजय देशमुख याची निवड करण्यात आली आहे. निर्भयसह इतर खेळाडूंना संजय देशमुख, शैलेश पाचभाई यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या निवडीबद्दल संघटनेचे अध्यक्ष अंकुशराव पाटील, सचिव अप्पा पाळणे, संस्थाध्यक्ष शशिकलाताई घोगरे, कार्याध्यक्ष एम.डी.देशमुख, उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाशराव देशमुख, सचिव भाई धनंजय पाटील व सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक आर.एस.देशमुख, उपमुख्याध्यापक पी.एन.पाटील, पर्यवेक्षक एस.डी. गायकवाड व एन.एम. देटे आदीं कौतुक केले आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादStudentविद्यार्थी