शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

सोयाबीन आयातीच्या निर्णयास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST

वाशी : केंद्र सरकारच्या सोयाबीन आयातीच्या धोरणास विरोध करीत हा निर्णय रद्द करावा, यासह इतर मागण्यांबाबत काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना ...

वाशी : केंद्र सरकारच्या सोयाबीन आयातीच्या धोरणास विरोध करीत हा निर्णय रद्द करावा, यासह इतर मागण्यांबाबत काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारने देशांतर्गत सोयाबीनचे वाढलेले दर पाहून परदेशातून १२ लाख टन सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेतला. परिणामी देशांतर्गत सोयाबीनचे दर अवघ्या आठ दिवसांत ११ हजारांवरून पाच रुपयांवर आले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा. तसेच मागील काही दिवसांत होत असलेल्या पावसामुळे सोयाबीन शेती पूर्ण पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून तसेच प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विमा रक्कम मंजूर करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई रक्कम वर्ग करावी, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्यामराव भोसले, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अवधूत क्षीरसागर, महिला जिल्हा सरचिटणीस स्नेहल स्वामी, अमर तागडे, नथुराम गायकवाड, बाबा शिंदे, ब्रह्मानंद स्वामी, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.