शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

ग्रामपंचायतींसाठी आता घाेषवाक्य लेखन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:33 IST

उस्मानाबाद - स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी ‘ओडीएफ प्लस’ (हागणदारीमुक्त अधिक) या विषयावर घाेषवाक्य लेखन स्पर्धा सुरू ...

उस्मानाबाद - स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी ‘ओडीएफ प्लस’ (हागणदारीमुक्त अधिक) या विषयावर घाेषवाक्य लेखन स्पर्धा सुरू केली आहे. यासाठी ग्रामपंचायतींना १ सप्टेंबर ते १५ ऑक्टाेबर असा कालावधी निश्चित केला आहे.

घाेषवाक्य लेखन स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना सहभाग नाेंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. शौचालयाचा नियमित वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन, ओला, सुका व प्लास्टिक कचरा विलगीकरण आदी घटकांच्या अनुषंगाने घाेषवाक्ये तयार करावी लागणार आहेत. ही घाेषवाक्ये गावातील दर्शनी ठिकाणी म्हणजेच सभागृह, सरकारी दवाखाने, बाजारपेठा, पोस्ट ऑफिस, बसस्थानक, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक इमारतींवर रंगवावी लागणार आहेत. गावात लिहिलेल्या घाेषवाक्यांची छायाचित्रे गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावी लागणार आहेत. ही जबाबदारी ग्रामसेवक यांच्यावर साेपविण्यात आली आहे. यानंतर गटविकास अधिकारी सर्वाधिक घाेषवाक्ये लिहिलेल्या पहिल्या २० ग्रामपंचायतींना स्वत: भेट देणार आहेत. ही सर्व प्रक्रिया आटाेपल्यानंतर म्हणजेच २ ऑक्टाेबर राेजी जिल्ह्यातील पहिल्या तीन ग्रामपंचायतींची निवड करून त्यांचा गाैरव केला जाईल, तर १५ ऑक्टाेबर राेजी राज्यातील तीन जिल्ह्यांची निवड करून गाैरविण्यात येणार असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी सांगितले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी सहभाग नाेंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.