शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
3
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
4
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
5
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
6
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
7
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
8
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
9
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
10
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
11
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
12
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
13
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
14
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
15
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
16
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
17
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
18
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
19
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
20
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींसाठी आता घाेषवाक्य लेखन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:33 IST

उस्मानाबाद - स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी ‘ओडीएफ प्लस’ (हागणदारीमुक्त अधिक) या विषयावर घाेषवाक्य लेखन स्पर्धा सुरू ...

उस्मानाबाद - स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी ‘ओडीएफ प्लस’ (हागणदारीमुक्त अधिक) या विषयावर घाेषवाक्य लेखन स्पर्धा सुरू केली आहे. यासाठी ग्रामपंचायतींना १ सप्टेंबर ते १५ ऑक्टाेबर असा कालावधी निश्चित केला आहे.

घाेषवाक्य लेखन स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना सहभाग नाेंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. शौचालयाचा नियमित वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन, ओला, सुका व प्लास्टिक कचरा विलगीकरण आदी घटकांच्या अनुषंगाने घाेषवाक्ये तयार करावी लागणार आहेत. ही घाेषवाक्ये गावातील दर्शनी ठिकाणी म्हणजेच सभागृह, सरकारी दवाखाने, बाजारपेठा, पोस्ट ऑफिस, बसस्थानक, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक इमारतींवर रंगवावी लागणार आहेत. गावात लिहिलेल्या घाेषवाक्यांची छायाचित्रे गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावी लागणार आहेत. ही जबाबदारी ग्रामसेवक यांच्यावर साेपविण्यात आली आहे. यानंतर गटविकास अधिकारी सर्वाधिक घाेषवाक्ये लिहिलेल्या पहिल्या २० ग्रामपंचायतींना स्वत: भेट देणार आहेत. ही सर्व प्रक्रिया आटाेपल्यानंतर म्हणजेच २ ऑक्टाेबर राेजी जिल्ह्यातील पहिल्या तीन ग्रामपंचायतींची निवड करून त्यांचा गाैरव केला जाईल, तर १५ ऑक्टाेबर राेजी राज्यातील तीन जिल्ह्यांची निवड करून गाैरविण्यात येणार असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी सांगितले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी सहभाग नाेंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.