शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

एनडीआरएफच्या पथकाने पुरातून १३० जणांना बाहेर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:12 IST

Flood in Usmanabad उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी

ठळक मुद्देउमरगा, लोहारा व परंडा तालुक्यातील १३० नागरिक शेती, शेतवस्त्यांवर अडकून पडले़ होते

उस्मानाबाद : जिल्ह्यातील काही भागात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरात सुमारे १३० जण अडकून पडले होते़ बुधवारी सायंकाळी सुरू झालेले बचावकार्य गुरुवारी सायंकाळी पूर्ण झाले़ यात सर्वांची सुटका करण्यात आली़ एनडीआरएफचे पथक वेळेत दाखल झाल्याने एअरलिफ्टिंग टळले़

उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला़ यामुळे उमरगा, लोहारा व परंडा तालुक्यातील १३० नागरिक शेती, शेतवस्त्यांवर अडकून पडले़ याबाबतची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी परिस्थितीचा आढावा घेत लातूर व उस्मानाबाद येथील बचाव पथकास पाचारण केले़ त्यांच्या माध्यमातून बुधवारी रात्रीपर्यंत १६ जणांना पुरातून बाहेर काढण्यात आले होते़

मात्र, उमरगा तालुक्यातील कदेर येथील दोघे व परंडा तालुक्यातील वडनेर व सोनटक्के वस्ती (नालगाव) येथे अनुक्रमे ९५ व १७ नागरिक अडकून पडले होते़ बचाव पथकाचे प्रयत्न पुरेसे ठरत नसल्याचे लक्षात आल्यानंतर रात्रीच जिल्हाधिकाऱ्यांनी एनडीआरएफच्या बचाव पथकास पाचारण केले़ तसेच याठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे नागरिकांना वाचविण्यासाठीची परवानगी मिळवून घेतली़ त्यातच एनडीआरएफचे बचाव पथक गुरुवारी दुपारी परंडा तालुक्यात दाखल झाले़ त्यांनी वरील ठिकाणच्या सर्वच नागरिकांना पुरातून सुखरूप बाहेर काढले़ 

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादfloodपूरRainपाऊस