शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुख्यमंत्र्यांना मयत शेतकऱ्याचा अस्थि कलश पाठवून मनसेने केली मदतीची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 19:38 IST

उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत

ठळक मुद्देमनसेचे आंदोलन शासन, प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध

उस्मानाबाद : तालुक्यातील तावजरखेडा येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ मात्र, याकडे शासन, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मयत शेतकऱ्याचा अस्थिकलश जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविला़

उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ दोन दिवसात या आत्महत्या झालेल्या असताना प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट देणे, त्यांच्याशी संवाद सधण्यात आलेला नाही़ त्यामुळे मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे, तावरजखेड्याचे सरपंच मुरली देशमुख यांनी मयत शेतकऱ्यांच्या  नातेवाईकांसमवेत शुक्रवारी दुपारी अस्थि कलश घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला़ विविध मागण्यांचे निवेदन आणि मयत शेतकऱ्याचा अस्थि कलश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आला़ यावेळी मारूती सागर, प्रेमचंद सुरवसे, बबन कोळी, सौरभ देशमुख, संजय पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याOsmanabadउस्मानाबादUsmanabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद