शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

मुख्यमंत्र्यांना मयत शेतकऱ्याचा अस्थि कलश पाठवून मनसेने केली मदतीची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 19:38 IST

उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत

ठळक मुद्देमनसेचे आंदोलन शासन, प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध

उस्मानाबाद : तालुक्यातील तावजरखेडा येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ मात्र, याकडे शासन, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मयत शेतकऱ्याचा अस्थिकलश जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविला़

उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ दोन दिवसात या आत्महत्या झालेल्या असताना प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट देणे, त्यांच्याशी संवाद सधण्यात आलेला नाही़ त्यामुळे मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे, तावरजखेड्याचे सरपंच मुरली देशमुख यांनी मयत शेतकऱ्यांच्या  नातेवाईकांसमवेत शुक्रवारी दुपारी अस्थि कलश घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला़ विविध मागण्यांचे निवेदन आणि मयत शेतकऱ्याचा अस्थि कलश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आला़ यावेळी मारूती सागर, प्रेमचंद सुरवसे, बबन कोळी, सौरभ देशमुख, संजय पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याOsmanabadउस्मानाबादUsmanabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद