शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कधी नापिकी कधी पिकांना मातीमोल भाव, कर्ज फेडायचे कसे; नैराश्यात शेतकऱ्याने संपवले जीवन

By बाबुराव चव्हाण | Updated: July 6, 2024 19:37 IST

शेतातच शेतकऱ्याने संपवले आयुष्य

तामलवाडी (जि. धाराशिव) : कधी नापिकी तर कधी पिकांना मातीमोल भाव, डोक्यावरील कर्ज फेडायचे कसे, याच्या तणावात ३९ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तुळजापूर तालुक्यातील जळकाेटवाडी शिवारात शनिवारी सकाळी उघडकीस आली.

जळकाेटवाडी येथील तरूण शेतकरी बिभीषण बाेबडे यांनी शेतात लाखाे रूपये खर्च करून काकडीचे पीक घेतले. मात्र, बाजारात दाखल हाेताच दर घसरले. त्यामुळे उत्पादन खर्चही निघाला नाही. यानंतर त्यांनी शेतीला जाेडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला. मात्र, अल्प दरामुळे ताेही अडचणीत आला. परिणामी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डाेंगर वाढत गेला. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी शेतातील पत्र्याच्या आडूला दाेरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. 

ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. माहिती मिळताच तामलवाडी पाेलीस ठाण्याचे कर्मचारी राजेंद्र चाैगुले घटनास्थळी दाखल हाेत पंचनामा केला. तामलवाडी ठाण्यात या घटनेची नाेंद करण्यात आली आहे. मयत बिभीषण बाेबडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याOsmanabadउस्मानाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र