शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पालकमंत्र्यांच्या बैठकीस अनुपस्थिती लागली जिव्हारी; शिवसेनेचे लोकप्रतिनिधींवर टीकास्त्र

By चेतनकुमार धनुरे | Updated: August 10, 2023 17:37 IST

पालकमंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिव येथे आढावा बैठक घेतली. याकडे कोणीही लोकप्रतिनिधी फिरकले नाहीत.

धाराशिव : पालकमंत्र्यांच्या बुधवारी झालेल्या आढावा बैठकीला जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता. बैठकीकडे केलेली ही पाठ शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली असून, पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी लागलीच पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर टीकेचे बाण चालविले. 

पालकमंत्री तानाजी सावंत हे दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर होते. यात बुधवारी त्यांनी धाराशिव येथे आढावा बैठक घेतली. याकडे कोणीही लोकप्रतिनिधी फिरकले नाहीत. यामुळे संतप्त सहसंपर्कपप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, दत्ताआण्णा साळुंके यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना मांडल्या. हे पदाधिकारी म्हणाले, ज्या लोकप्रतिनिधींना लोकांनी त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी, विकासाला गती देण्यासाठी निवडून दिले आहे, ते लोक महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवतात, हे चुकीचे आहे. ही पदे काय केवळ चमकोगिरी करण्यासाठी त्यांना लोकांनी दिली आहेत का, असा सवालही त्यांनी केला. ज्ञानराज चौगुले हे प्रश्नांची यादी देऊन परवानगीनेच अनुपस्थित होते. मात्र, इतर एकही लोकप्रतिनिधी तसे वागत नाहीत. केवळ पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या नावाने बोंबा ठोकायच्या, इतकेच काम सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. कोनशिलेवरील नावाचे प्रकरण समजल्यानंतर आम्ही शांत बसणारे नव्हतो. मात्र, सावंत यांनीच विकासकामाला गालबोट लागेल, असे कोणतेही कृत्य तेथे होऊ नये, असे सांगितल्याने शांत राहिलो, असे या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतOsmanabadउस्मानाबाद