शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

माजी उद्घाटक वैशाली येडे यांना संमेलनाचे निमंत्रणच आले नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 05:54 IST

संत गोरोबा काका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : ‘माहा याच जलमावर विश्वास हाय.

स्नेहा मोरे संत गोरोबा काका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : ‘माहा याच जलमावर विश्वास हाय. म्हून मी याच जन्मी लढीन अन् वायद्याची शेती फायद्यात आणीन म्हनून लढत हावो़़़ रडत नाही, लढत हाव !’ या शब्दांत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून भूमिका बजाविणाऱ्या वैशाली येडे यांना यंदाच्या साहित्य संमेलनापासून वंचित ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी असणाºया या माजी उद्घाटक वैशाली येडे यांना संयोजकांनी आमंत्रणच दिलेले नाही.‘अभावात जगणाºयाले भाव भेटावं’ या शब्दांत यवतमाळ येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वैशाली येडे यांनी यवतमाळात झालेल्या संमेलनाच्या व्यासपीठावरुन मनोगत व्यक्त केले होते. त्या अंगणवाडी सेविका असून, त्यांच्या पतीने आठ वर्षांपूर्वी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर दोन मुलांचा सांभाळ त्या करीत आहेत. याशिवाय ‘तेरव’ या नाटकातील भूमिकेतून त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवांच्या वेदनाही समोर आणल्या आहेत.‘‘संमेलनाला यायला आवडले असते़ मात्र संयोजकांनी याविषयी काही कळविले नसल्याने खेद वाटतो,’’ असे वैशालीताईंनी सांगितले.>ग्रंथदिंडीने आज प्रारंभशुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडीने साहित्य यात्रेला सुरुवात होत आहे़ उद्घाटन दुपारी ४ वाजता ना़धों़महानोर यांच्या हस्ते होणार आहे़११ वाजता प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व मावळत्या संमेलनाध्यक्षा डॉ़अरुणा ढेरे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होईल़

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन