शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

माजी उद्घाटक वैशाली येडे यांना संमेलनाचे निमंत्रणच आले नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 05:54 IST

संत गोरोबा काका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : ‘माहा याच जलमावर विश्वास हाय.

स्नेहा मोरे संत गोरोबा काका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : ‘माहा याच जलमावर विश्वास हाय. म्हून मी याच जन्मी लढीन अन् वायद्याची शेती फायद्यात आणीन म्हनून लढत हावो़़़ रडत नाही, लढत हाव !’ या शब्दांत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून भूमिका बजाविणाऱ्या वैशाली येडे यांना यंदाच्या साहित्य संमेलनापासून वंचित ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी असणाºया या माजी उद्घाटक वैशाली येडे यांना संयोजकांनी आमंत्रणच दिलेले नाही.‘अभावात जगणाºयाले भाव भेटावं’ या शब्दांत यवतमाळ येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वैशाली येडे यांनी यवतमाळात झालेल्या संमेलनाच्या व्यासपीठावरुन मनोगत व्यक्त केले होते. त्या अंगणवाडी सेविका असून, त्यांच्या पतीने आठ वर्षांपूर्वी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर दोन मुलांचा सांभाळ त्या करीत आहेत. याशिवाय ‘तेरव’ या नाटकातील भूमिकेतून त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवांच्या वेदनाही समोर आणल्या आहेत.‘‘संमेलनाला यायला आवडले असते़ मात्र संयोजकांनी याविषयी काही कळविले नसल्याने खेद वाटतो,’’ असे वैशालीताईंनी सांगितले.>ग्रंथदिंडीने आज प्रारंभशुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडीने साहित्य यात्रेला सुरुवात होत आहे़ उद्घाटन दुपारी ४ वाजता ना़धों़महानोर यांच्या हस्ते होणार आहे़११ वाजता प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व मावळत्या संमेलनाध्यक्षा डॉ़अरुणा ढेरे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होईल़

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन