शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: खेळताना पाय घसरला अन् पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा अंत झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 11:20 IST

शेतातून मुले कुठे गायब झाली म्हणून दोघांच्याही आईनी शोध घेतला असता पाझर तलावात आढळले मृतदेह

उमरगा : तालुक्यातील शिवाजी नगर तांडा (दाळिंब) येथील दोघा चिमुकल्यांचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी नगर तांडा (दाळिंब) येथील सुशांत बाळू चव्हाण (वय ६) व प्रमोद बालसिंग चव्हाण (वय ७) ही शाळकरी मुले सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गाव परिसरात आई कामासाठी गेलेल्या शेतात गेली होती. आई शेतात काम करीत असताना हे दोघेही शेताशेजारील येलोरे यांच्या शेताजवळील पाझर तलावानजीक खेळत-खेळत पाण्याजवळ गेले. तिथे पाय घसरून पाण्यात पडल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, शेतातून मुले कुठे गायब झाली म्हणून दोघांच्याही आईनी त्यांचा शोध घेतला. शेवटी सायंकाळी पाच वाजता पाझर तलावात एका मुलाचा शर्ट पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. यानंतर या दोघांनाही तलावातून बाहेर काढून तत्काळ दाळिंब येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना येणेगूर येथील सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले. येणेगूर येथे सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांनाही मयत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करून दोन्ही चिमुकल्यांवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :dharashivधाराशिवDeathमृत्यू