शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

गूढ आवाजा पाठोपाठ जोरदार हाद-याने उस्मानाबाद जिल्हा हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 14:08 IST

घरांमध्ये सकाळची धांदल सुरु असतानाच जिल्ह्यात गूढ आवाजाचा जोरदार हादरा नागरिकांना जाणवला. आज सकाळी ८ वाजून ५७ मिनिटाला बसलेल्या या हाद-याने नागरिक भयभीत झाले.

उस्मानाबाद : घरांमध्ये सकाळची धांदल सुरु असतानाच जिल्ह्यात गूढ आवाजाचा जोरदार हादरा नागरिकांना जाणवला. आज सकाळी ८ वाजून ५७ मिनिटाला बसलेल्या या हाद-याने नागरिक भयभीत झाले.

मंगळवारी लग्नतिथी असल्याने सकाळपासूनच फटाके, बँडचे आवाज शहरांमध्ये घुमत होते़ यातच ९ वाजण्याच्या सुमारास एक जोरदार आवाज हाद-यासह जाणवला़ शहरातील अनेकांनी हा आवाज मोठ्या फटाक्याचा असावा, असा अंदाज लावला़ तर ज्या भागात लग्नकार्य नव्हते तेथेही हा जोरदार आवाज झाल्याने नागरिकांची घाबरगुंडी उडाली़ भ्रमणध्वनी व सोशल माध्यमांतून या आवाजाची चर्चा झाल्याने भयात आणखीच भर पडली़ मंगळवारचा हा प्रकार उस्मानाबाद शहर, लासोना, समुद्रवाणी, तेर, वडगाव, लोहारा, माकणी, काक्रंबा व जिल्ह्यातील अन्य भागातही जाणवला़ दरम्यान, सोमवारी भूम तालुक्यातील बहुतांश भागात असाच आवाज झाला होता.

वायूचे बाष्पीभवन, भूवैज्ञानिकांचे मत

भूगर्भातील वायूच्या बाष्पीभवनामुळे असे प्रकार जिल्ह्यात नेहमीच घडत आलेले आहेत़ मंगळवारचा आवाजही या बाष्पीभवनानेच झाल्याचा आमचा प्राथमिक निष्कर्ष आहे़ यात घाबरुन जाण्यासारखे काही नाही, अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक पी़एस़ पौळ यांनी दिली़

टॅग्स :Osmanabadउस्मानाबाद