शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

साडी दुचाकीच्या चाकात अडकल्याने अपघात; सणाच्या खरेदीसाठी जाणाऱ्या महिलेचा मृत्यू

By बाबुराव चव्हाण | Updated: September 2, 2022 18:25 IST

शहरातील एका ‘मॉल’मधून गौरी-गणपतीच्या सणासाठी लागणाऱ्या काही साहित्यांची खरेदी करायचे नियोजन केले होते.

कळंब (जि. उस्मानाबाद) -उस्मानाबाद येथील एका ‘मॉल’मध्ये सणासाठी लागणारे काही साहित्य खरेदी करण्याकरिता पती समवेत दुचाकीवरून जात असलेल्या आंदोरा येथील एका ४७ वर्षीय गृहिणीचा दुचाकीवरून पडल्याने जागीच मृत्यू झाला. हा अपघात दुचाकीच्या मागच्या चाकात साडी अडकल्याने झाला आहे.

कळंब तालुक्यातील आंदोरा येथील पांडूरंग बाबासाहेब बावणे यांच्या पत्नी राजश्री (वय ४७) यांनी मागच्या तीन -चार दिवसांपासून उस्मानाबाद शहरातील एका ‘मॉल’मधून गौरी-गणपतीच्या सणासाठी लागणाऱ्या काही साहित्यांची खरेदी करायचे नियोजन केले होते. यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पांडूरंग बाबासाहेब बावणे व राजश्री पांडूरंग बावणे हे दांपत्य दुचाकीवरून येरमाळामार्गे उस्मानाबादच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, शेगाव-पंढरपूर मार्गावरील परतापूर ते उमरा गावाच्या दरम्यान दुपारी साडेअकराच्या सुमारास पांडूरंग बावणे हे दुचाकी चालवत असताना, मागे बसलेल्या पत्नी राजश्री यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकात अडकला.

काही कळायच्या आतच राजश्री या रस्त्यावर कोसळल्या. मात्र, साडी चाकात अडकल्यामुळे त्या दुचाकीच्या मागे फरफटत गेल्या. यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होवून जखमी झालेल्या राजश्री यांना उपचारार्थ हलवण्यासाठी रूग्णवाहिका दाखल झाली, मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. ऐन सणासुदीच्या तोंडावर हा दुर्दैवी प्रकार घडल्याने गावात, पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातOsmanabadउस्मानाबाद