शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

धाराशिमध्ये शेतकरी दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By बाबुराव चव्हाण | Updated: August 17, 2023 15:47 IST

पाेलिसांनी लागलीच ताब्यात घेल्याने अनर्थ टळला 

धाराशिव :तालुक्यातील शेकापूर येथील शेतकरी दाम्पत्याने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहनाच्या प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्याला पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे अनर्थ टळला. शेतातील झाडे ताेडल्या प्रकरणी दिलेल्या तक्रारी अर्जाची चाैकशी हाेत नसल्याचा त्यांचा आराेप आहे.

शेकापूर येथील शेतकरी राजाभाऊ रामभाऊ लगदिवे यांनी ग्रामीण पाेलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला हाेता. शेकापूर शिवारातील गट नं.११ मध्ये असलेल्या शेतातील बाभळीची झाडे ताेडली आहेत. प्रकरणाची चाैकशी हाेवून झाडे ताेडणारांविरूद्ध कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची मागणी हाेती. परंतु, कारवाई हाेत नसल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला हाेता. मात्र, यानंतरही न्याय मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी दाम्पत्याने गुरूवारी सकाळी जिल्हा कचेरी परिसरात दाखल हाेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी वेळीच दाखल हाेत त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादagitationआंदोलन