शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

धाराशिमध्ये शेतकरी दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By बाबुराव चव्हाण | Updated: August 17, 2023 15:47 IST

पाेलिसांनी लागलीच ताब्यात घेल्याने अनर्थ टळला 

धाराशिव :तालुक्यातील शेकापूर येथील शेतकरी दाम्पत्याने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहनाच्या प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्याला पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे अनर्थ टळला. शेतातील झाडे ताेडल्या प्रकरणी दिलेल्या तक्रारी अर्जाची चाैकशी हाेत नसल्याचा त्यांचा आराेप आहे.

शेकापूर येथील शेतकरी राजाभाऊ रामभाऊ लगदिवे यांनी ग्रामीण पाेलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला हाेता. शेकापूर शिवारातील गट नं.११ मध्ये असलेल्या शेतातील बाभळीची झाडे ताेडली आहेत. प्रकरणाची चाैकशी हाेवून झाडे ताेडणारांविरूद्ध कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची मागणी हाेती. परंतु, कारवाई हाेत नसल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला हाेता. मात्र, यानंतरही न्याय मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी दाम्पत्याने गुरूवारी सकाळी जिल्हा कचेरी परिसरात दाखल हाेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी वेळीच दाखल हाेत त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादagitationआंदोलन