शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
3
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
4
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
5
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
6
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
7
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
8
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
9
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
10
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
11
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
12
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
13
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
14
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
15
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
16
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
17
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू
18
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
19
खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
20
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये

जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातील जेवणातून ७० जणांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:28 IST

ग्णांमध्ये लहान मुलांपासून वृद्धांचा समावेश असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

उमरगा ( धाराशिव) : तालुक्यातील कराळी येथील ७० ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. रुग्णांवर सरकारी आणि खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. रुग्णांमध्ये लहान मुलांपासून वृद्धांचा समावेश असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

तालुक्यातील कराळी गावात एका कुटुंबाने मंगळवारी ( दि. १५) रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी गावातील जवळपास अडीचशे ग्रामस्थांनी येथे जेवण केले. त्यानंतर दुसऱ्यादिवशी बुधवारी दुपारी काही ग्रामस्थांना उलटी, मळमळ, चक्कर येणे अशी लक्षणे दिसून आली. जवळपास ४० रुग्णांना तुरोरी येथील विजय क्लिनिक येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर याबाबतची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार यांनी तात्काळ दवाखान्यास भेट दिली. रुग्णांची पाहणीकरून एक आरोग्य पथक कराळी गावात तपासणीसाठी पाठवले. 

दरम्यान, १६ जणांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. तर काहींवर गावातच उपचार सुरु केले आहेत. जवळपास ७० च्या आसपास विषबाधा झालेले रुग्ण आढळून आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. काही रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार व तुरोरी येथील विजय क्लिनिकचे डॉ. विक्रांत शिंदे यांनी दिली.

सर्व रुग्णांची प्रकृती स्थिरकराळी येथे मंगळवारी जागरण गोंधळ कार्यक्रमातील जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातील सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून एक आरोग्य पथक कराळी गावातच ठेवण्यात आले आहे. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. - डॉ. उमाकांत बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी उमरगा

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाdharashivधाराशिव