शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

धाराशिव जिल्ह्यात अवकाळीने ४ हजार हेक्टर्स बाधित, सहा कोटींची मागणी

By चेतनकुमार धनुरे | Updated: April 18, 2023 18:40 IST

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह पाऊस झाला होता.

धाराशिव : मार्चपाठोपाठ एप्रिल महिन्यातही अवकाळीचा तडाखा सुरुच आहे. ७ ते ९ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या वादळी वारे व पावसामुळे विशेषत: बागायती व फळपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, सुमारे ४ हजार हेक्टर्स क्षेत्र यामुळे बाधित झाले असून, त्यापोटी सवासहा कोटी रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह पाऊस झाला होता. याचा सर्वाधिक फटका हा धाराशिव व कळंब तालुक्याला बसला आहे. या दोनच तालुक्यात सुमारे ३८७० हेक्टर्स क्षेत्र बाधित झाले आहे. महसूल व कृषी विभागाने जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या सूचनेनुसार या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण केले आहेत. मंगळवारी या नुकसानीचा अहवाल तयार होवून तो शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील ६ हजार ६९२ शेतकर्यांच्या फळ, पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे एकूण ३ हजार ९८३ हेक्टर्स ८० आर क्षेत्र बाधित झाले असून, यापोटी शासनाकडे ६ कोटी २४ लाख ६८ हजार रुपये आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबादagricultureशेती