शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दलित हत्याकांडप्रकरणी तरुणाला केली अटक, गुन्ह्याचे धक्कादायक कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 09:50 IST

Crime News: प्रयागराजमधील दलित हत्याकांडात पोलिसांनी तीन दलित तरुणांना पकडले आहे. यातील एकाला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा दावाही पोलीस करत आहेत.

लखनौ  - प्रयागराजमधील दलित हत्याकांडात पोलिसांनी तीन दलित तरुणांना पकडले आहे. यातील एकाला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा दावाही पोलीस करत आहेत. अन्य दोन दलित तरुणांची लवकरच सुटका करण्यात येईल. गत आठवड्यात दलित कुटुंबातील चौघांची हत्या झाली होती. त्यानंतर ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी ८ सवर्णांना अटक केली होती.  प्रयागराजचे एडीजी प्रेम प्रकाश यांनी दावा केला की, संशयित तरुण १९ वर्षीय तरुण मुलीचा पाठलाग करत होता. नंतर बलात्कार करून तिचा खून केला. आता फॉरेन्सिक आणि डीएनए रिपोर्टची प्रतीक्षा करण्यात येत आहे. तर पीडित कुटुंबीयांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे की, पोलीस सवर्णांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

जुन्या प्रकरणात चौघे तुरुंगात दलित हत्याकांड प्रकरणातील ११ आरोपींपैकी चार जणांना एका जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मृत फुलचंदचे भाऊ यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये आकाश सिंह, अभय सिंह, मनीष सिंह आणि रवि सिंह यांच्याविरुद्ध मारहाण, शिवीगाळ केल्याची ॲट्राॅसिटीची तक्रार केली होती. या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल. आरोपी पवन सरोजच्या फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. त्यांना शोधण्यासाठी पोलीस पुणे, लखनौला गेले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी