शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी बोलत नाही म्हणून पाठलाग करत केली हत्या; चेंबूर येथे भररस्त्यात चाकूहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 07:05 IST

२०१९ मध्ये तिचा अक्षयसोबत विवाह झाला होता. त्यानंतर  काही कालावधीने त्यांच्यात वाद सुरू झाला होता.

मुंबई: पत्नी बोलत नाही म्हणून पतीने तिचा पाठलाग करत तिच्यावर जीवघेणा हल्ला चढविल्याची घटना चेंबूर येथे घडली. यात पत्नीचा मृत्यू झाला असून आरसीएफ पोलिसांनी पतीला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. अक्षय आठवले असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. आकांक्षा (वय २१) असे मृत पत्नीचे नाव आहे.

२०१९ मध्ये तिचा अक्षयसोबत विवाह झाला होता. त्यानंतर  काही कालावधीने त्यांच्यात वाद सुरू झाला होता. याच रागात गेल्या काही महिन्यांपासून तीआपल्या घरी वेगळी राहू लागली. अक्षय तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता; पण ती त्याच्याशी बोलत नव्हती.बुधवारी सकाळी आकांक्षा नेहमीप्रमाणे रिक्षाने कामाला निघाली. दुचाकीवरून आलेल्या अक्षयने राहुलनगर येथे तिची रिक्षा अडवून पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिल्याने त्याने आपल्याकडील चाकूने तिच्यावर वार केले.

या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. स्थानिकांच्या मदतीने तिला सायन रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल करण्यापूर्वी ती मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.याप्रकरणी आरोपी अक्षय याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे आरसीएफ पोलोस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी सांगितले. 

टॅग्स :Deathमृत्यू