शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Video : शाब्बास ठाणे पोलीस! चोरीस गेलेले, गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना मिळाले परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 19:21 IST

ठाणे पोलिसांनी नागरिकांचा विश्वास जिंकून त्यांना शाश्वती नसलेली गोष्ट साध्य करून दाखवली असल्याचे ठाण्याच्या परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ .डी .एस स्वामी यांनी सांगितले.

ठळक मुद्देडॉ. स्वामी यांच्या पथकाने या नऊ महिन्यात एकूण 37,98,750/- किंमतीचे 351 मोबाईलचा शोध घेतला मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ स्वामी यांनी  विशेष पथकाची स्थापना केलीआता जे ५१ मोबाईल हस्तगत केले होते ते न्यायालयाच्या परवानगीने नागरिकांना आज परत करण्यात आले. 

ठाणे - मोबाईल चोरीच्या, गहाळ होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. एकदा चोरीला गेलेला मोबाईल परत  मिळणं याची शक्यता देखील कमी असल्याने नागरिक याबाबत पोलिसात तक्रार द्यायला सुद्धा जात नाही. मात्र, ठाणे पोलिसांनी ३५० हून अधिक मोबाईल शोधून ठाणेकरांना मोबाईल चोरी अथवा गहाळ झाल्यास तक्रार देण्यासाठी पुढे या संदेश दिला आहे. नागरिकांना आपला मोबाईल हरवला अथवा चोरीस गेल्यास तो पुन्हा मिळेल याची शाश्वती फारच कमी असते. मात्र, ठाणे पोलिसांनी नागरिकांचा विश्वास जिंकून त्यांना शाश्वती नसलेली गोष्ट साध्य करून दाखवली असल्याचे ठाण्याच्या परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ .डी .एस स्वामी यांनी सांगितले.

ठाण्यातील  नागरिकांच्या चोरीला गेलेल्या आणि गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ स्वामी यांनी विशेष पथकाची स्थापना केली. या पथकाने  ठाण्यामधे हरवलेल्या मोबाईलचा तांत्रिकदृष्ट्या शोध घेतला व  5,10,000/- किंमतीचे एकूण 51 मोबाईल हस्तगत केले.  तसेच ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालेकर व उपनिरीक्षक बाबर व त्यांच्या पथकाने आठ मोबाईल हस्तगत केले. यात मोबाईल चोरलेल्या सहा आरोपींना अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली  आहे.  

डॉ. स्वामी यांच्या पथकाने या नऊ महिन्यात एकूण 37,98,750/- किंमतीचे 351 मोबाईलचा शोध घेतला आहे आणि आतापर्यंत चोरीच्या 33 गुन्ह्यातील 35 मोबाईल हस्तगत केले आहेत. 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता जे ५१ मोबाईल हस्तगत केले होते ते न्यायालयाच्या परवानगीने नागरिकांना आज परत करण्यात आले. त्यावेळी जमलेल्या नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. 

टॅग्स :MobileमोबाइलRobberyदरोडाPoliceपोलिस