शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

ठाण्यात तीन कोटींचं इफेड्रिन जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 15:35 IST

ही करवाई आज पहाटे भाईंदर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पथकाने केली.

ठाणे - तीन कोटींचा इफेड्रिन हा अमली पदार्थ ठाणे ग्रामीण पोलिसांनी पकडला असून याप्रकरणी योगेश शहा (50) आणि सादेव जमादार (38) या दोघांना अटक केली आहे. जप्त केलेला अमली पदार्थ २५ किलो असून मुंबईहून भाईंदरला हा अमली पदार्थ अटक आरोपी घेऊन येत जाणार होते. ही करवाई आज पहाटे भाईंदर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पथकाने केली.

या दोन आरोपींना ठाणे ग्रामीण पोलिसांनी भाईंदर येथील बंटास हॉटेलजवळ इफेड्रीन या २५ किलो अमली पदार्थासह अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बंटास हॉटेलसमोरही रोडवर काल रात्रीपासूनच पोलिसांनी सापळा रचला होता. त्यानंतर आज पहाटे ४.५५ वाजताच्या सुमारास रिक्षामधून २ इसमांना बॅगा घेऊन उतरताना पहिले आणि पोलिसांना त्यांना घेराव घालून त्यांना ताब्यात घेतले. दोघांची चौकशी केली असता त्यांची नावं  योगेश शहा आणि सादेव जमादार असल्याची उघड झाली. हे दोघेही कांदिवली येथे राहणारे आहेत. त्याच्या अधिक चौकशीत आणि झडतीत इफेड्रीन हे अमली पदार्थ पोलिसांना सापडले. त्याची किंमत ३ कोटी असल्याचं उघड झालं आहे. या दोघांविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यात कलम ९ (अ), २५ (अ) आणि २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थAnti Narcotic Cellअमली पदार्थविरोधी पथकArrestअटक