शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

स्वदिच्छाचा मृतदेह फायबर रिंगमध्ये घालून समुद्रात टाकला, मृतदेहाच्या अवशेषाचा नौदलाकडूनही शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 06:28 IST

वर्षभरापूर्वी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरून बेपत्ता झालेल्या स्वदिच्छा सानेचा मृतदेह फायबर ट्यूबमध्ये टाकून त्याची समुद्रात विल्हेवाट

मुंबई :

वर्षभरापूर्वी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरून बेपत्ता झालेल्या स्वदिच्छा सानेचा मृतदेह फायबर ट्यूबमध्ये टाकून त्याची समुद्रात विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दंडाधिकारी न्यायालयाला दिली. न्यायालयाने या हत्या प्रकरणातील आरोपी मिथ्थू सिंह व अब्दुल अन्सारी यांच्या पोलिस आरोपींनी कबुलीजबाबात मान्य केले आहे. तसेच या कबुलीजबाबाद्वारे पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मात्र, खुल्या न्यायालयात सांगू शकत नाही, असे पोलिसांनी  शनिवारी दंडाधिकारी न्यायालयाला सांगितले आहे.

स्वदिच्छाच्या मृतदेहाच्या अवशेषाचा शोध मुंबई पोलिसांसह नौदलही घेत आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना फायबर रिंग ट्यूब मिळाली. या ट्यूबद्वारे मिथ्थू सिंह याने स्वदिच्छाच्या मृतदेहाची समुद्रात विल्हेवाट लावली. मात्र, त्यासाठी त्याने वापरलेले लाइफ जॅकेट आणि स्वदिच्छाचा फोन, पर्स अद्याप हाती लागली नसल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. पुढील तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली.कोठडीत २५ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे, न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत स्वदिच्छाची हत्या केल्याचे  २५ जानेवारीपर्यंत आरोपींना कोठडी सुनावली.

 राज्य मानवी आयोगात तक्रार दाखल■ पोलिसांच्या विनंतीला आरोपींचे वकील हर्षमान चौहान यांनी आक्षेप घेतला. २०२१ मध्येही वांद्रे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा कबूल करण्यासाठी त्यांची छळवणूक केली होती.■ यासंदर्भात राज्य मानवी आयोगात तक्रार करण्यात आली आहे. आता हत्येप्रकरणातही पोलिस या दोघांनाच गुन्हेगार मानत आहे.१४ महिने पोलिस या दोघांना त्रास देत आहे. पोलिस त्यांना या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा युक्तिवाद चौहान यांनी केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी