शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

कमी वयात लग्नाचे प्रमाण आणखी वाढणार; कोरोना, युद्ध, वातावरणातील बदलामुळे भीती वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 12:19 IST

युनिसेफचा अहवाल तयार करणाऱ्या टीमच्या प्रमुख क्लॉडिया कॅपा म्हणाल्या की, अशा विवाहांमध्ये बहुतांश मुलींचे वय १२ ते १७ वयोगटातील असते.

न्यूयॉर्क : जगात बालविवाह होण्याचे प्रमाण कमी होत असले, तरीही याचे प्रमाण इतके आहे की, बालविवाह पूर्णपणे संपण्यासाठी तब्बल ३०० वर्षे लागतील, असे समोर आले आहे.

युनिसेफचा अहवाल तयार करणाऱ्या टीमच्या प्रमुख क्लॉडिया कॅपा म्हणाल्या की, अशा विवाहांमध्ये बहुतांश मुलींचे वय १२ ते १७ वयोगटातील असते. कोरोना महामारी, युद्धे आणि वातावरणातील बदल यामुळे लवकर लग्नाचा धोका वाढत आहे. २०३०  पर्यंत कमी वयातील एक कोटींहून अधिक मुलींची लग्ने होण्याची भीती आहे.

६४कोटी  महिलांचे लग्न लहान वयातसध्या जगात ६४ कोटी स्त्रिया आहेत ज्यांचे लग्न वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधी झाले आहे. दरवर्षी सुमारे १.२ कोटी मुलींचे लग्न १८ वर्षांआधी केले जाते. असे असले तरी गेल्या २५ वर्षांत बालविवाहांचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे.

लग्न म्हणजे  पोटाची सोय?बालविवाहामुळे  असमानतेची समस्या वाढते. अनेक कुटुंब याकडे मुलीच्या संरक्षणाचा मार्ग म्हणून पाहतात.अनेक कुटुंबांसाठी मुलीच्या लग्नाचा अर्थ म्हणजे त्यांच्या घरातील एका सदस्याच्या पोटाची सोय त्यांना करावी लागत नाही.

दक्षिण आशिया हे बालविवाहाचे सर्वात मोठे केंद्र आहे. 

बालविवाहाविरोधात भारतात मोहीम सुरू असली, तरीही जगातील ६४ कोटी बालवधूंपैकी एक तृतीयांश बालवधू या भारतात आहेत. युनिसेफ विशेषतः आफ्रिकेच्या सब-सहारा प्रदेशाबद्दल चिंतित आहे, जेथे बालविवाह होण्याचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही.