शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

महाड येथे पाेटच्या सहा मुलांना आईने विहिरीत ढकलले; पतीपत्नीच्या भांडणातून घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 08:45 IST

महिला पाेलिसांच्या ताब्यात

अलिबाग : महाड तालुक्यातील खरवली बोरगाव हद्दीमधील राहणारी आई आपल्या सहा मुलांसाठी वैरीण ठरली आहे. पतीपत्नीच्या भांडणात पोटच्या सहा मुलांना विहिरीत ढकलून हत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याबाबत रुना चिखुरी साहनी हिला महाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रुना हिने कोणत्या कारणामुळे या मुलांचा जीव घेतला याबाबत पोलिसांकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. सहा मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. स्थानिक आमदार भरत गोगावले घटनास्थळी पोहोचले असून पोलीस यंत्रणेने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने हे मृतदेह बाहेर काढले आहेत.

रोशनी चिखरू साहनी (१०), करिष्मा साहनी (८), रेश्मा साहनी (६), विद्या साहनी (५), शिवराज साहनी (३) आणि राधा साहनी (दीड वर्ष) अशी विहिरीत ढकलून मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. आरोपी महिलेचा पती चिखुरी साहनी (३२) हा मेस्त्री काम करतो. साहनी कुटूंब हे मूळचे उत्तर प्रदेश मधील आहे. आरोपी पत्नीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :alibaugअलिबागPoliceपोलिस