शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आजोबाचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेऊन नातू घरात आरामात राहायचा; कारण ऐकून पोलिसांसह सगळेच हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 16:35 IST

एका वृद्धाचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवण्यात आला होता. पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवून युवकाला ताब्यात घेतले.

ठळक मुद्देशेजाऱ्यांना काही संशय निर्माण झाला. त्यांनी पोलिसांना याची माहिती कळवली.पोलिसांनी तात्काळ मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवून नातू निखीलला ताब्यात घेतले.निखीलच्या आई वडिलांचा काही वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता

तेलंगनाच्या वारंगल जिल्ह्यात युवकानं त्याच्या आजोबाच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह घरातील फ्रिजमध्ये ठेवला होता. त्यानंतर तो आरामात घरात राहत होता. युवकाच्या घरातून शेजाऱ्यांना अति दुर्गंध येऊ लागला तेव्हा स्थानिकांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी युवकाच्या घरावर धाड टाकली त्याठिकाणी जे दृश्य पाहिलं त्याने सगळेच हडबडले.

एका वृद्धाचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवण्यात आला होता. पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवून युवकाला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, ९३ वर्षाचे हे वृद्ध आजोबा होते. वारंगल जिल्ह्यातील परकल येथे ती नातू अखिलसोबत भाड्याच्या घरात राहत होती. या घरातून काही दिवसांपासून दुर्गंध येत होता. त्यामुळे शेजाऱ्यांना काही संशय निर्माण झाला. त्यांनी पोलिसांना याची माहिती कळवली. त्यानंतर पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घर सर्च केले.

पोलीस निरीक्षक महेंद्र रेड्डी यांच्या पथकाने घरात तपास केला असता त्यांना एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवल्याचं आढळलं. हा मृतदेह खूप काळ इथे होते. त्यामुळे त्यातून दुर्गंधी पसरली. पोलिसांनी तात्काळ मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवून नातू निखीलला ताब्यात घेतले. घडलेल्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ माजली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत निखीलनं जे सांगितले ते आणखी धक्कादायक होते.

निखील पोलिसांना म्हणाला की, ४ दिवसांपूर्वी आजोबा आजारी असल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्याच्याकडे आजोबांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते. त्यामुळे आजोबांचा मृतदेह त्याने फ्रिजमध्ये ठेवला. परंतु निखीलच्या कहाणीवर पोलिसांना विश्वास नाही. निखीलच्या आई वडिलांचा काही वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर निखील त्याच्या आजोबांसोबत राहत होता. आईवडील गेल्यापासून निखील मानसिक दडपणाखाली होता. त्याची मानसिक अवस्था ठीक नव्हती. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. वृद्ध व्यक्तीचा मृत्यू संशयास्पद म्हणून नोंद करण्यात आला आहे. पोस्टमोर्टम रिपोर्टनंतर वृद्धाच्या मृत्यूमागचं खरं कारण स्पष्ट होईल असं पोलीस सांगत आहेत. वृद्धाचा खून झालाय की खरचे आजारपणामुळे मृत्यू झाला या संशयाभोवती पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे हा घातपात आहे की अपघात ते लवकरच समोर येईल असा विश्वास पोलिसांना वाटतो.

टॅग्स :Policeपोलिस