शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

2 वर्षे ना सुनावणी ना सुटका, तुरुंगातच दिला बाळाला जन्म; जाणून घ्या प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 19:30 IST

महिलेला अटक केली तेव्हा ती गर्भवती होती, यानंतर तिने तुरुंगातच मुलाला जन्म दिला. दोन वर्षे या प्रकरणाची सुनावणीच झाली नाही.

नवी दिल्ली : मेघालयातील एका महिलेला मानवी तस्करीच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर तिला दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. यादरम्यान तिने तुरुंगात मुलाला जन्म दिला. सर्वोच्च न्यायालयाने आता या महिलेला जामीन मंजूर केला आहे. तिच्यावर कोणताही खटला सुरू होऊ शकत नाही आणि त्यामुळेच तिला जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. मुख्य न्यायमूर्ती एनव्ही रमणा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने मानवी तस्करीचा आरोप असलेल्या 21 वर्षीय महिला द्रभामोन पाहवा हिला जामीन मंजूर केला.

काय आहे प्रकरण ?मेघालयतील रहिवासी असलेली द्रभामोन पाहवा ही मानवी तस्करीच्या आरोपाखाली फेब्रुवारी 2020 पासून तुरुंगात आहे. या महिलेला अटक केली तेव्हा ती गर्भवती होती. यानंतर तिने तुरुंगातच मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे, दोन वर्षे या प्रकरणाची सुनावणी झाली नाही.

न्यायालयाने काय म्हटले ?आता या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, पक्षकारांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर असे दिसून आले की याचिकाकर्त्याला 18 महिने तुरुंगात राहावे लागले. यादरम्यान तिने बाळाला जन्मही दिला. एक मूल आहे, म्हणून आम्ही तिला जामीन देऊ शकतो. हा देण्याचा योग्य आधार विचारात घ्या.

महिलेला वेश्याव्यवसायात ढकललेवकील सलमान खुर्शीद आणि टीके नायक या महिलेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात हजर होते. यावेळी ते म्हणाले की, महिलेला चांगली नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने दिल्लीत आणण्यात आले होते. त्यानंतर तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले गेले. ही महिला स्वत:च वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीची बळी ठरली आहे.

सर्वोच्च न्यायालयाला असेही सांगण्यात आले की, 18 महिन्यांच्या तुरुंगवासात या महिलेने तुरुंगात एका मुलाला जन्म दिला आणि ते मूलही तिच्या आईसोबत तुरुंगात आहे. या प्रकरणात दिल्ली सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी हजेरी लावत महिलेवरील कथित गुन्ह्यांची गंभीरता लक्षात घेऊन तिच्या याचिकेला विरोध केला होता. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय