शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

धक्कादायक ! मोबाईलवरील संभाषणादरम्यान गैरसमजातून जावयाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:23 IST

याप्रकरणी एक अटकेत, तर चार जण फरार आहेत

ठळक मुद्देकोरोनामुळे जावई आला होता गावी

आष्टी : तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे ८ जून रोजी फोनवर झालेल्या संभाषणाच्या गैरसमजातुनच कोरोनामुळे गावात आलेल्या जावयाचा खून करण्यात आला तर, अन्य एकास गंभीर मारहाण करण्यात आली आहे. ही घटना  ही घटना ९ जून रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घडली. 

संजय वलवळे (वय ४०) असे मृत जावयाचे नाव आहे तर गावातील दादा खिळे यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. अशोक राजाराम खिळे यांचे जावई संजय वळवळे व गावातीलच दादा खिळे हे दोघे ८ जून रोजी एकत्र बसून गप्पा मारत होते. यावेळी संजय वळवळे याने खिळे यांचे जावाई रामेश्वर घुले याला फोन लावला. त्यावेळी त्या दोघांत फोनवर संभाषण सुरू असताना त्याचवेळी दादा खिळे संजयला  काहीतरी म्हणाला. मात्र  फोन चालू असल्यामुळे दादा खिळे आपल्यालाच बोलल्याचा घुले यांचा गैरसमज झाला. त्यामुळे रामेश्वर घुले याने त्याच्या सासरवाडीच्या लोकांना ‘दादा खिळे व संजय वळवळे हे दोन व्यक्ती सासरवाडीबद्दल अपशब्द बोलले असून त्या दोघांकडे बघा’ असे मोबाईलवरून सांगितले. 

या गोष्टीचा राग धरून जाब विचारण्यासाठी  चार ते पाच जणांनी दादा खिळे यांना मारहाण करून नंतर ते संजय वळवलेच्या घरी गेले. यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि संजयला बेदम मारहाण केली. जखमी संजयला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले डॉक्टरने तपासले असता, संजयचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आरोपी कल्याण सोनाबा खिळे याला ताब्यात घेण्यात आले आहे.

कोरोनामुळे जावई आला होता गावीमुंबई येथे एका खासगी कंपनीत संजय वलवळे हे नोकरी करतात. मात्र, कोरोना संकट आल्यामुळे ते त्यांची पत्नी मुलांसोबत सासरवाडीत आले होते. काही दिवसांपुर्वी ते गावात आल्यामुळे सर्वांशी त्यांच्या संवाद चांगला होता.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनBeedबीडArrestअटक