शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

धक्कादायक! आई, पत्नी, दोन मुलांची हत्या करून स्वतः घेतला गळफास लावून 

By पूनम अपराज | Updated: November 17, 2020 19:38 IST

Murder and Suicide : छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देरायपूरचे एसएसपी अजय यादव यांनी सांगितले की, केंद्री गावात राहणाऱ्या कमलेश साहूने पत्नी, आई आणि दोन मुलांची हत्या केली. यानंतर त्याने स्वत: ला गळफास लावून घेतला.

रायपूरमध्ये सोमवारी रात्री एका युवकाने आपल्या आई, पत्नी आणि दोन मुलांची हत्या करुन स्वत: ला गळफास लावून घेतला. हे प्रकरण अभनपूरमधील केंद्री गावचे आहे. मंगळवारी सकाळी शेजार्‍यांनी या घटनेची माहिती दिली. या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, आजारामुळे कुटुंब काळजीत होते असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.रायपूरचे एसएसपी अजय यादव यांनी सांगितले की, केंद्री गावात राहणाऱ्या कमलेश साहूने पत्नी, आई आणि दोन मुलांची हत्या केली. यानंतर त्याने स्वत: ला गळफास लावून घेतला. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांना कमलेशचा मृतदेह लटकलेला असताना त्याची आई, पत्नी व दोन्ही मुलांचे मृतदेह जमिनीवर आढळले होते.गावकऱ्यांनी कुटुंब आजाराने त्रस्त होते असल्याचे सांगितले 

एसएसपीच्या म्हणण्यानुसार ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, कुटुंबातील सदस्य कोणत्यातरी आजाराने त्रस्त झाले होते. हे घटनेमागील कारण असू शकते. मात्र, पोलीस अद्याप कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकलेले नाहीत.गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले

छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, एकाच कुटुंबातील पाच लोकांचा मृत्यू होणे ही मोठी गोष्ट आहे. मी घटनेचे कारण लवकरात लवकर शोधण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याMurderखूनChhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिस