शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

धक्कादायक! आई, पत्नी, दोन मुलांची हत्या करून स्वतः घेतला गळफास लावून 

By पूनम अपराज | Updated: November 17, 2020 19:38 IST

Murder and Suicide : छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देरायपूरचे एसएसपी अजय यादव यांनी सांगितले की, केंद्री गावात राहणाऱ्या कमलेश साहूने पत्नी, आई आणि दोन मुलांची हत्या केली. यानंतर त्याने स्वत: ला गळफास लावून घेतला.

रायपूरमध्ये सोमवारी रात्री एका युवकाने आपल्या आई, पत्नी आणि दोन मुलांची हत्या करुन स्वत: ला गळफास लावून घेतला. हे प्रकरण अभनपूरमधील केंद्री गावचे आहे. मंगळवारी सकाळी शेजार्‍यांनी या घटनेची माहिती दिली. या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, आजारामुळे कुटुंब काळजीत होते असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.रायपूरचे एसएसपी अजय यादव यांनी सांगितले की, केंद्री गावात राहणाऱ्या कमलेश साहूने पत्नी, आई आणि दोन मुलांची हत्या केली. यानंतर त्याने स्वत: ला गळफास लावून घेतला. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांना कमलेशचा मृतदेह लटकलेला असताना त्याची आई, पत्नी व दोन्ही मुलांचे मृतदेह जमिनीवर आढळले होते.गावकऱ्यांनी कुटुंब आजाराने त्रस्त होते असल्याचे सांगितले 

एसएसपीच्या म्हणण्यानुसार ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, कुटुंबातील सदस्य कोणत्यातरी आजाराने त्रस्त झाले होते. हे घटनेमागील कारण असू शकते. मात्र, पोलीस अद्याप कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकलेले नाहीत.गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले

छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, एकाच कुटुंबातील पाच लोकांचा मृत्यू होणे ही मोठी गोष्ट आहे. मी घटनेचे कारण लवकरात लवकर शोधण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याMurderखूनChhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिस