शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

धक्कादायक! पोस्टमॉर्टमनंतरही गावकऱ्यांकडून मृत व्यक्तीला जिवंत करण्याचा प्रयत्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 14:25 IST

विज्ञान आणि टेक्नॉलॉजीच्या या आधुनिक युगातही हैराण करणारी ही घटना नयागढ जिल्ह्यातील सारांकुल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बारासाही गावातील घडली आहे.

ओडिशातील नयागढ जिल्ह्यातून एक अशी घटना समोर आली जी वाचून सगळेजण हैराण व्हाल. या घटनेबाबत वाचल्यावर हे लक्षात येतं की, आजही काही लोक कसे अंधविश्वासाच्या बेड्यांमध्ये बांधले गेले आहेत. इथे गावातील लोकांनी एका मृत व्यक्तीला तंत्र-मंत्राने पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे या मृत व्यक्तीचं पोस्टमार्टेमही झालं होतं. विज्ञान आणि टेक्नॉलॉजीच्या या आधुनिक युगातही हैराण करणारी ही घटना नयागढ जिल्ह्यातील सारांकुल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बारासाही गावातील घडली आहे. मृतकाचं नाव राबी नाहक असं आहे.

४५ वर्षीय नाहकने स्थानिक उत्सव डांडा नाचामध्ये भाग घेतला होता. याच्याशी संबंधित परंपरेनुसार, नाहकने ३६ तास काहीच खाल्लं नव्हतं. दोन दिवसांआधी नाहक आजारी पडल्यावर त्याला जिल्हा मुख्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याने अखेरचा श्वास घेतला. हॉस्पिटल प्रोटोकॉनुसार, रविवारी त्याचं पोस्टमार्टेम झालं आणि त्याचा मृतदेह जवळच्या लोकांना सोपवण्यात आला. मृतदेह गावात नेण्यात आला.

मात्र, मृतकावर अंत्यसंस्कार करायचे सोडून  गावातील लोकांनी एका मांत्रिकाला बोलवले. त्याने मंत्राच्या मदतीने मृतकाच्या आत्म्याला बोलवण्यास सुरू केली. गावातील लोक आणि नाहकच्या घरातील लोकांनीही यावर विश्वास ठेवत प्रार्थना सुरू केली होती. अखेर सोमवारी सायंकाळी गावातील लोकांनी नाहकवर अंत्यसंस्कार केले. 

यासंबंधी नयागढ सीडीएमओ डॉ. शक्ती प्रसाद मिश्रा यांच्यासोबत बोलणी केली गेली. ते म्हणाले की, पोस्टमार्टेममधून समोर आले की, नाहकचा मृत्यू डिहायड्रेशनमुळे झाला होता. याचा कारण हिटस्ट्रोक होतं. नयागढचे एटीएसपी उमाकांत मलिक म्हणाले की, आम्ही केस दाखल करून पोस्टमार्टेम केलं. त्यानंतर मृतदेह घरातील लोकांकडे दिला. पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :OdishaओदिशाCrime Newsगुन्हेगारी