शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वसतिगृहातून बेपत्ता झालेल्या मुलींपैकी दोघीचा शोध

By मनीषा म्हात्रे | Updated: September 13, 2022 18:54 IST

अन्य मुलींचे गूढ कायम

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गोवंडीच्या विशेष बालगृहातून पळून गेलेल्या ६ अल्पवयीन मुलींपैकी दोन मुली मानखुर्द परिसरातच सापडल्या. त्यांच्या चौकशीतून पोलीस अन्य मुलींचा शोध घेत आहे. पळून गेलेल्या मुलींमध्ये १७ वर्षांच्या तीन, १५ वर्षांच्या दोन आणि १६ वर्षांच्या एका मुलीचा समावेश आहे. गोवंडीतील सायन-ट्रॉम्बे रोडवर अल्पवयीन मुलींसाठी शासकीय मुलींचे विशेष पुनर्वसन केंद्र (विशेष बालगृह) आहे. तेथील ही घटना होती.

न्यायालयाच्या आदेशाने या मुलींना येथे काळजी व संरक्षण देण्यासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते. रविवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान या वसतिगृहाची सिमेंटची खिडकी दगडाने फोडून आणि त्या खिडकीचे लोखंडी ग्रील काढण्यात आले. तसेच, त्या खिडकीच्या बाहेरील बाजूला असणारे लोखंडी ग्रील हे वाकवून मुलींना येथून पसार करण्यात आले. ही बाब लक्षात आल्यानंतर केंद्राच्या निशिगंधा विठोबा भवाळ (३१) यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवत गोवंडी पोलिसांनी शोध सुरु केला. यामध्ये दोन मुली त्याच परिसरात मिळून आल्या. याप्रकरणी गोवंडी पोलीस अधिक तपास करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई